मुंबई : आयुष्यात जेव्हा अचानक तुमच्या कामात अडथळे येतात किंवा तुम्ही केलेले काम बिघडू लागते आणि लाख प्रयत्न करूनही कोणतेही काम वेळेवर पूर्ण होत नाही, तेव्हा सनातन परंपरेत सांगितलेले उपाय एकदा अवश्य करून पहा. सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होतील आणि तुमच्या यशाच्या मार्गात येणारे सर्व अडथळे आपोआप दूर होऊ लागतात. आजकाल तुमच्यासोबतही असेच काही घडत असेल आणि खूप प्रयत्न करूनही तुमचे काम होत नसेल, तर तुम्ही लवकरच खाली दिलेल्या यापैकी एक उपाय करून पहा.