AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Neeti : या तीन लोकांकडे कधीच पैसा टिकत नाही, चाणक्य काय सांगतात?

चाणक्य हे एक महान विचारवंत, कूटनीती तज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ होते. आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही अनेकांना आपलं आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरतात.

Chanakya Neeti : या तीन लोकांकडे कधीच पैसा टिकत नाही, चाणक्य काय सांगतात?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 10, 2025 | 4:29 PM
Share

चाणक्य हे एक महान विचारवंत, कूटनीती तज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ होते. आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही अनेकांना आपलं आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरतात. चाणक्य यांच्या काळात चाणक्य यांचा सल्ला घेण्यासाठी अनेक लोक त्यांच्याकडे यायचे. चाणक्य जसे कूटनीती तज्ज्ञ होते, तसेच ते एक चांगले अर्थतज्ज्ञ देखील होते. माणसानं पैशांचं नियोजन कसं करावं? पैसा कुठे खर्च करावा? पैशांची कुठे बचत करावी अशा अनेक गोष्टी त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत. दरम्यान चाणक्य यांनी असे पाच लोक सांगितले आहेत, की त्यांनी कितीही पैसा कमावला तरी त्यांच्या हातात पैसा टिकत नाही, चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? जाणून घेऊयात.

आर्य चाणक्य म्हणतात जगात अशी काही लोक असतात ज्यांनी कितीही पैसा कमावला तरी तो त्यांच्या हातात टिकत नाही. लक्ष्मी मातेची अशा लोकांवर कृपा नसते, त्यामागे नेमकं काय कारण आहे, हे चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये सांगितलं आहे. जाणून घेऊयात आर्य चाणक्य नेमकं काय म्हणतात.

स्पष्ट बोलणारे लोक – आर्य चाणक्य म्हणतात जगात असे काही लोक असतात ज्यांचा स्वभाव कठोर असतो, जे लोक स्पष्ट बोलतात. अशा लोकांनी कितीही धन कमावलं तरी त्यांच्याकडे पैसे टिकत नाही. या उलट जे लोक गोड बोलतात, गोड बोलून आपलं काम साधतात, अशा लोकांकडे कधीही पैशांना कमी नसते.

गरजेपेक्षा जास्त खाणारे लोक – चाणक्य म्हणतात जगात असे काही लोक असतात जे त्यांच्या गरजेपेक्षा जास्त खातात, अशा लोकांकडे देखील कधीच पैसा टिकत नाही.

अस्वच्छता – चाणक्य म्हणतात ज्या घरात अस्वच्छता असते, जे लोक अस्वच्छ राहातात अशा लोकांवर माता लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही, त्यांना सतत पैशांची कमी जाणवते .

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
काँग्रेसमध्ये मोठं बंड? सपकाळ यांच्या हटवणीसाठी दिल्लीत मोर्चेबांधणी
Harshwardhan Sapkal | काँग्रेसमध्ये मोठं बंड? हर्षवर्धन सपकाळ यांच्या हटवणीसाठी थेट दिल्लीत मोर्चेबांधणी
पवनराजे निंबाळकर केसच्या सुनावणीत असं काय घडलं? ओमराजे...
पवनराजे निंबाळकर केसच्या सुनावणीत असं काय घडलं? ओमराजे निंबाळकर स्पष्टच बोलले...
शरद पवारांना मोठा धक्का? राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल
Nagpur | शरद पवारांना मोठा धक्का? राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल; भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा!
अशा लोकांमुळे पंढरपूर अशुद्ध झाले... रोहित पवारांच्या आंदोलनानंतर भाजप
अशा लोकांमुळे पंढरपूर अशुद्ध झाले... रोहित पवारांच्या आंदोलनानंतर भाजप नेत्याची जोरदार टीका
रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडलं; सक्षणा सलगर आक्रमक
Sakshana Salgar | रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडलं; सक्षणा सलगर आक्रमक, पंढरपुरात पेटला नवा राजकीय वाद!
मोठी बातमी! राष्ट्रवादीतील रिक्त पदांवर नवीन नियुकत्या; चाकणकरांच्या
मोठी बातमी! राष्ट्रवादीतील रिक्त पदांवर नवीन नियुकत्या; रुपाली चाकणकरांच्या जागी या नावाची चर्चा, राजकारणात मोठं घडणार?
राऊतांचा मोठा दावा; शिवसेनेचे सर्व 9 खासदार ठाकरेंसोबतच!
Sanjay Raut UNCUT | ऑपरेशन टायगरच्या चर्चांदरम्यान राऊतांचा मोठा दावा; शिवसेनेचे सर्व 9 खासदार ठाकरेंसोबतच!
ठाकरेंच्या कार्यक्रमाकडे नजर, शिंदेंची तयारी जोरात; 19 जूनला नेमकं काय
Uddhav Thackeray | Eknath Shinde | ठाकरेंच्या कार्यक्रमाकडे नजर, शिंदेंची तयारी जोरात; 19 जूनला नेमकं काय घडणार?
तर मी पंतप्रधानांना भेटेन, राष्ट्रहितासाठी... संजय राऊतांचं हे विधान
Sanjay Raut | 'तर मी पंतप्रधानांना भेटेन, राष्ट्रहितासाठी... संजय राऊतांचं हे विधान इतकं चर्चात का? राजकारणात मोठी खळबळ
मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! तलावात फक्त 10% पाणी शिल्लक?
Mumbai Water Shortage | मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! तलावात फक्त 10% पाणी शिल्लक पुढच्या आठवड्यापासून मोठी पाणीकपात?