AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते ‘या’ 4 ठिकाणी पैसे गुंतवा, पैशाची कमतरता कधीही भासणार नाही

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्राची रचना केली होती. चाणक्यांनी या धोरणात जीवनाशी संबंधित जवळपास सर्व पैलूंचे ज्ञान दिले आहे. तर जाणून घ्या आचार्यांच्या मते, व्यक्तीने कोणत्या ठिकाणी पैसे खर्च करणे कधीही टाळू नये.

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते 'या' 4 ठिकाणी पैसे गुंतवा, पैशाची कमतरता कधीही भासणार नाही
Acharya chanakya
| Updated on: Feb 13, 2022 | 7:59 AM
Share

मुंबईआचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी स्वतः त्यांच्या जीवनात अनेक समस्यांचा सामना केला होता, परंतु तरीही त्यांनी त्यांच्या धोरणांमध्ये अशा अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे ज्या प्रत्येकाने आपल्या जीवनात (Life) आणल्या पाहिजेत. ते एक महान मुत्सद्दी, राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ होते. आचार्यांनी आपल्या नीतिशास्त्रात (Chankaya Niti) सांगितले आहे की, काही ठिकाणी आपण पैसे खर्च करायला हवेत जेणे करुन त्याचा फायदा आपल्याला भविष्यात होईल. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या जागा.

आजारी लोकांना मदत करा आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीमध्ये सांगितले आहे की, आजारी लोकांना त्यांच्या क्षमतेनुसार पैशाच्या बाबतीत शक्य तितकी मदत केली पाहिजे. यामुळे तुमचा मान-सन्मान नेहमीच वाढतो.यासोबतच देवही तुमच्यावर प्रसन्न होतो.

गरीब आणि गरजूंना मदत करा कोणत्याही गरीब आणि गरजू व्यक्तीला मदत केल्याने पुष्कळ पुण्य प्राप्त होते. या कारणास्तव, गरजेच्या वेळी गरजूंसाठी पैसे खर्च करण्यात कधीही संकोच नसावा. यामध्ये गरीब मुलांना शिक्षण देण्यासाठी तुम्हीही देणगी देऊ शकता. यामुळे तुमच्या आयुष्यात कधी पैशाची कमतरता भासणार नाही.

सामाजिक कार्यात पैसा गुंतवावा चाणक्याच्या धोरणानुसार, प्रत्येकाने आपल्या उत्पन्नाचा काही भाग अर्थात एकूण उत्पन्न सामाजिक कार्यात नक्कीच गुंतवले पाहिजे. तुम्ही हॉस्पिटल आणि शाळेतही पैसे गुंतवू शकता. यामुळेन तुमची प्रतिष्ठा वाढते आणि तुमची मदतही कोणत्याही गरजूला पोहोचते.

धार्मिक स्थळांना दान करा चाणक्य नीतीमध्ये असे नमूद केले आहे की कोणत्याही धार्मिक स्थळासाठी दान करण्यापासून कधीही मागे हटू नये, असे केल्याने पुण्य मिळते आणि जीवनात सकारात्मकता येते.

दानाचे महत्त्व सनातन परंपरेत अनेक प्रकारचे दान सांगितले गेले आहेत. ज्याद्वारे एखाद्या व्यक्तीला योग्यता प्राप्त होते. दानामुळे केवळ ग्रहांचे दोषच दूर होत नाहीत तर जाणूनबुजून किंवा नकळत केलेल्या पापांपासून मुक्ती देखील मिळते. शास्त्रात सामान्य जीवनातल्या सर्व प्रकारच्या अडचणींवर विजय मिळवण्यासाठी दानाचा उपाय सांगण्यात आला आहे. ज्यामुळे चमत्कारिक फळांचे प्राप्ती होते.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या :

13 February 2022 Panchang | 13 फेब्रुवारी 2022, जाणून घ्या रविवारचे पंचांग, ​​शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

नामस्मरण म्हणजेच सर्वस्व असे सांगणारे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

Lucky plants for Money : “वृक्षवल्ली आम्हा सोयरी” ही झाडं बनतील तुमच्या नशीबाची चावी, घरात ही झाडं नक्की लावा

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.