AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : ‘या’ तीन लोकांची संगत आजच सोडा, अन्यथा व्हाल बरबाद

आर्य चाणक्य हे महान कुटुनीती तज्ज्ञ आणि अर्थ तज्ज्ञ होते, त्यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये अशा काही सवयी सांगितल्या आहेत, या सवयी ज्या व्यक्तीला असतील त्या व्यक्तीपासून दूर राहण्याचा सल्ला ते देतात.

Chanakya Niti : 'या' तीन लोकांची संगत आजच सोडा, अन्यथा व्हाल बरबाद
| Updated on: Jun 20, 2025 | 9:15 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटुनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरतो. चाणक्य यांचे विचार आजही अनेकांना प्रेरणा देतात. मानसानं आयुष्य कसं जगावं? आयुष्य जगत असताना काय करावं? याची अनेक उदाहारणं आर्य चाणक्य यांनी आपल्या या ग्रंंथामध्ये दिली आहे. आयुष्यात काय करावं? काय करू नये? कोणत्या लोकांची संगत चांगली आहे? कोणती संगत वाईट आहे? व्यक्तीची कर्तव्य काय आहेत? आपला शत्रू कोण? मित्र कोण? अशी एकना अनेक विचार आर्य चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये मांडले आहेत.

आर्य चाणक्य म्हणतात अशा काही सवयी असतात, ज्या सवयी एकदा जर मानसाला लागल्या तर आयुष्यभर सुटत नाही. या सवयींमुळे व्यक्तीचं आयुष्य बरबाद होतं. त्यामुळे या सवयी ज्या लोकांना आहेत अशा व्यक्तींपासून तुम्ही कायम दूर राहिलं पाहिजे, त्यातच तुमचं हीत आहे, जाणून घेऊयात नेमक्या कोणत्या आहेत त्या सवयी? आर्य चाणक्य यांनी काय म्हटलं आहे?

कामाचा कंटाळा – आर्य चाणक्य म्हणतात जे लोक नेहमी कामाचा कंटाळा करतात, अशा लोकांपासून दूरच राहा. कारण तुम्ही जर अशा लोकांसोबत राहिले तर ती सवय तुम्हाला देखील लागू शकते. त्यामुळे तुमचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

व्यसनी लोकांपासून दूर राहा –  आर्य चाणक्य म्हणतात व्यसन हा तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे. व्यसनामुळे तुमच्या आयुष्याचं वाटोळ होतं. त्यामुळे तुम्ही व्यसन करता कामा नये, तसेच व्यसनी लोकांपासून दूर राहण्यातच तुमचं हीत आहे, कारण ती सवय तुम्हालाही लागू शकते.

जुगार   – आर्य चाणक्य म्हणतात जुगार ही एक वाईट सवय आहे, ही जर सवय तुम्हाला लागली तर तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं, त्यामुळे जुगारी लोकांपासून दूर राहण्यातच तुमचं भलं आहे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.