AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते जर तुम्ही या लोकांशी गैरवर्तन केलेत, तर आर्थिक नुकसान झालेच म्हणून समजा

आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) त्यांच्या रणनीतींसाठी ओळखले जायचे. त्यांनी माणसाच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या अनेक गोष्टी सांगितल्या.

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते जर तुम्ही या लोकांशी गैरवर्तन केलेत, तर आर्थिक नुकसान झालेच म्हणून समजा
Chanakya
| Updated on: Feb 10, 2022 | 7:53 AM
Share

मुंबई :  आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) त्यांच्या रणनीतींसाठी ओळखले जायचे. त्यांनी माणसाच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या अनेक गोष्टी सांगितल्या.चाणक्य (Chankaya)यांना राजकारणाची सखोल जाण होती, असे म्हणतात की त्यांनीच धोरण तयार केले. चाणक्याने आपल्या धोरणांमध्ये जीवनातील सत्याची सर्वांना जाणीव करून दिली आहे. आचार्य चाणक्य आचार्य अर्थशास्त्राचे लेखक आणि प्राचीन भारतीय (India)राजकारणाचे महान अभ्यासक होते.

चाणक्याच्या धोरणात सूत्रात्मक शैलीत जीवन आनंदी आणि यशस्वी करण्यासाठी उपयुक्त सूचना आहेत. ज्याचा उद्देश माणसाला जीवनाच्या प्रत्येक बाबतीत व्यावहारिक शिक्षण देणे हा आहे. जर तुम्ही चाणक्य नीती चांगल्या प्रकारे वाचली आणि त्याचे पालन केले तर तुम्हाला यश मिळविण्यापासून कोणीही रोखू शकत नाही अशी मान्यता आहे. चाणक्य नुसार, जीवनात असे काही लोक असतात ज्यांच्याशी कधीही गैरवर्तन करू नये अन्यता अर्थिक नुकसान झालेच म्हणून समजा.

जे लोक अहंकारी किंवा अभिमानी असतात, असे लोक कमकुवत व्यक्तिमत्त्वाच्या लोकांना त्रास देऊ लागतात, परंतु आचार्य चाणक्यांच्या नीतिशास्त्रानुसार, ज्याच्याकडे चांगले स्थान आहे, त्यांनी कधीही स्वतःहून कमकुवत असलेल्या व्यक्तींना त्रास देऊ नये.

महिलांचा आदर करा

आमच्या ठिकाणी महिलांची देवीप्रमाणे पूजा केली जाते आणि त्यांचा पूर्ण सन्मान केला जातो, त्यामुळे तुम्हीही महिलांचा आदर करा. स्त्रीचा कधीही अनादर करू नका किंवा गैरवर्तन करू नका. जर दोन व्यक्तींनी जीवनात महिलांचा आदर केला नाही तर त्यांना देवी लक्ष्मीचा कोप होतो आणि त्यांच्या घरात गरिबी येते.

मेहनतीचा आदर करा

चाणक्याच्या नीतीशास्त्रानुसार जे कष्ट करतात त्यांचा आदर न करणाऱ्यांवर देवी लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही. अशा वेळी जरी तुमच्याकडे संपत्ती असली तरी कष्ट करणाऱ्यांना विसरू नका, त्यांचा अनादर करू नका. तसेच, त्यांनी कधीही मेहनती व्यक्ती पाहिल्यास, त्यांनी त्याचा आदर केला पाहिजे आणि त्याला पुढे जाण्यासाठी प्रेरित केले पाहिजे.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या :

10 February 2022 Panchang | 10 फेब्रुवारी 2022, जाणून घ्या गुरुवारचे पंचांग, ​​शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

संसारिकांना, साधकांना, निस्पृहांना, आयुष्याची नवी दिशा देणारे ‘दासबोध’ , आज समर्थ रामदासांच्या दासबोधाची जयंती

बिंदिया चमकेगी.. ! जाणून घ्या कपाळावर कुंकू आणि टिकली लावण्याचे फायदे आणि त्यामागील वैज्ञानिक कारण…

सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक.
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका.
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका.
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक.
काळजी फक्त रोहित पवारांनाच आहे असं नाही; प्रवीण दरेकरांचं मोठं विधान
काळजी फक्त रोहित पवारांनाच आहे असं नाही; प्रवीण दरेकरांचं मोठं विधान.
हर्षवर्धन सपकाळांच्या विधानाविरोधात राज्यभरात आंदोलन
हर्षवर्धन सपकाळांच्या विधानाविरोधात राज्यभरात आंदोलन.
हर्षवर्धन सपकाळ यांच्या व्यक्तव्यावरू पुण्यात भाजप-कॉंग्रेस आमनेसामने
हर्षवर्धन सपकाळ यांच्या व्यक्तव्यावरू पुण्यात भाजप-कॉंग्रेस आमनेसामने.
पुण्याच्या ओंकारेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी
पुण्याच्या ओंकारेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी.
कोंडेश्वर शिव मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा
कोंडेश्वर शिव मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु! नेमकं काय घडलं?
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु! नेमकं काय घडलं?.