AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : असे लोक असतात फारच धोकादायक, नेहमी राहा सावध

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, चाणक्य आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात की काही लोक हे खूपच धोकादायक असतात, अशा लोकांपासून कायम सावध असलं पाहिजे, जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे, त्याबद्दल.

Chanakya Niti : असे लोक असतात फारच धोकादायक, नेहमी राहा सावध
chanakya Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 27, 2026 | 10:56 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, अर्थतज्ज्ञ होते, तसेच ते एक कुटनीतीतज्ज्ञ देखील होते. आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. आर्य चाणक्य म्हणतात या समाजात जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात. प्रत्येकाचे स्वभाव हे वेगवेगळे असतात. जे लोक हे मोकळ्या स्वभावाचे असतात, सर्वांशी मनमोकळेपणाने बोलतात, अशा व्यक्तींपासून तुम्हाला कोणताही धोका नसतो, अशा लोकांशी तुम्ही मैत्री करू शकता, कारण या लोकांच्या मनात जे असतं, तेच त्यांच्या बोलण्यामध्ये देखील असतं. मात्र समाजात असे देखील लोक असतात ज्यांच्यापासून तुम्हाला कायम सावध राहण्याची गरज असते. जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे, त्याबद्दल?

अशा लोकांपासून कायम सावध राहा 

आर्य चाणक्य म्हणतात की जे लोक नेहमी शांत असतात, कोणाशी फार काही बोलत नाहीत, अशा लोकांपासून कायम सावध राहिलं पाहिजे, अशा लोकांशी मैत्री करावी, मात्र मैत्री करताना देखील सावध असं पाहिजे, कारण असे लोक हे फारच धोकादायक असतात. कारण हे लोक यांच्या मनात जे विचार चालू आहेत, ते कधीही आपल्या बोलण्यातून व्यक्त होऊ देत नाहीत. त्यामुळे अशा लोकांच्या मनाचा आपल्याला कधीही अंदाज येत नाही, त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी  सावध राहिलं पाहिजे असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

चाणक्य पुढे म्हणतात जे लोक नेहमी शांत असतात, फार काही बोलत नाहीत, अशा लोकांचं आणखी एक वैशिष्ट म्हणजे असे लोक नेहमी आपल्या योजना गुप्त ठेवण्यात यशस्वी होतात. त्यांच्या योजना आपल्याला कधीही कळू शकत नाहीत. त्यामुळे अशा लोकांपासून आपण नेहमी सावध असलं पाहिजे त्यातच आपलं हित आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मराठी सक्तीबाबत प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा! 105 दिवसांचा कालावधी...
Pratap Sarnaik | मराठी सक्तीबाबत प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा! 105 दिवसांचा कालावधी...
राज ठाकरेंचा अनिशा माजगावकरांना पुन्हा ग्रीन सिग्नल! मनसेत कमबॅक?
MNS | राज ठाकरेंचा अनिशा माजगावकरांना पुन्हा ग्रीन सिग्नल! मनसेत कमबॅक; भांडूपच्या राजकारणात नवं समीकरण?
पंतप्रधांसोबच्या भेटीतील खास किस्सा! अमोल कोल्हेंची पहिली प्रतिक्रिया
पंतप्रधांसोबच्या भेटीतील खास किस्सा! शरद पवारांबाबत काय म्हणाले नरेंद्र मोदी? अमोल कोल्हेंनी सगळंच सांगितलं
चाकरमान्यांसाठी सोमवार ठरला त्रासदायक! पश्चिमसह मध्य रेल्वेवर....
Mumbai Local News | चाकरमान्यांसाठी सोमवार ठरला त्रासदायक! पश्चिमसह मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाड; लोकल उशिराने
शेतकरी कर्जमाफीवर मोठी अपडेट! 1 लाख 40 हजार शेतकरी पात्र; वेळ लागेल...
शेतकरी कर्जमाफीवर मोठी अपडेट! 1 लाख 40 हजार शेतकरी पात्र; वेळ लागेल, पण... नेमकं काय म्हणाले बाबासाहेब पाटील?
मोठी खळबळ! ठाकरे गटाचा मोठा डाव; सहा फुटीर खासदारांच्या अडचणी पुन्हा..
मोठी खळबळ! ठाकरे गटाचा मोठा डाव; सहा फुटीर खासदारांच्या अडचणी पुन्हा वाढल्या?
राजकीय घडामोडींना वेग! सुप्रिया सुळेंची खासदारांसह पंतप्रधानांच्या भेट
राजकीय घडामोडींना वेग! सुप्रिया सुळे खासदारांसह पंतप्रधानांच्या भेटीसाठी दाखल; व्हिडीओ आला समोर
बावनकुळेंच्या सूचनेनं एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द नाही...
Chandrashekhar Bawankule | कुणबी प्रमाणपत्रावरून मोठा ट्विस्ट! बावनकुळेंच्या सूचनेनं एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द नाही; अधिकाऱ्याचं पत्र आलं समोर
अजूनही वेळ गेलेली नाही! जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम
Manoj Jarange VS Chandrashekhar Bawankule | अजूनही वेळ गेलेली नाही! जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम; बावनकुळेंवरही जोरदार हल्लाबोल
शरद पवारांचे खासदार पंतप्रधानांना भेटण्याआधीच बड्या नेत्याचं थेट विधान
शरद पवारांचे खासदार पंतप्रधानांना भेटण्याआधीच बड्या नेत्याचं सूचक विधान, म्हणाले...