AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Datta Jayanti 2021 | जाणून घ्या दत्त जयंती केव्हा आहे, शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि कथा!

मार्गशीर्ष महिना खूप पवित्र मानला जातो. याच महिन्यातील पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. यावेळी दत्त जयंती 18 डिसेंबरला शनिवारी येत आहे. दत्त जयंती हे त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे रूप मानले जाते. असे मानले जाते की दत्तात्रेयांनी 24 गुरूंकडून शिक्षण घेतले होते.

Datta Jayanti 2021 | जाणून घ्या दत्त जयंती केव्हा आहे, शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि कथा!
दत्त जयंती
| Edited By: | Updated on: Dec 17, 2021 | 8:24 AM
Share

मुंबई : मार्गशीर्ष महिना खूप पवित्र मानला जातो. याच महिन्यातील पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. यावेळी दत्त जयंती 18 डिसेंबरला शनिवारी येत आहे. दत्त जयंती हे त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे रूप मानले जाते. असे मानले जाते की दत्तात्रेयांनी 24 गुरूंकडून शिक्षण घेतले होते. दत्तात्रेयांच्या नावाने दत्त पंथाचा उदय झाला. संपूर्ण देशात दत्त जयंतीचे महत्त्व असले तरी दक्षिण भारतात त्याचे महत्त्व अधिक आहे. कारण तेथे अनेक लोक दत्त संप्रदायाशी संबंधित आहेत. असे मानले जाते की भगवान दत्तात्रेयांची पूजा केल्याने सुख, समृद्धी, वैभव मिळते.

शुभ मुहूर्त

पौर्णिमा तिथीची सुरुवात: 18 डिसेंबर, शनिवार सकाळी 07.24 वाजता पौर्णिमा तिथी समाप्त: 19 डिसेंबर, रविवारी सकाळी 10.05 वाजता समाप्त होईल.

दत्तात्रेय कथा

एकदा ब्रह्मा, विष्णू, महेश हे तीन देव महर्षी अत्रि मुनींची पत्नी अनसूया हिच्या सद्गुणधर्माची परीक्षा घेण्यासाठी पृथ्वीवर आले. तिन्ही देव वेशात अत्रि मुनींच्या आश्रमात पोहोचले आणि त्यांनी माता अनसूयासमोर अन्नाची इच्छा व्यक्त केली. तिन्ही देवांनी त्यांना नग्नावस्थेतच जेवू घालण्याची अट घातली. यावर आई गोंधळून गेली.

त्याने ध्यान करून पाहिले तर समोर ब्रह्मा, विष्णू आणि महेश साधूच्या रूपात उभे असलेले दिसले. माता अनसूयाने अत्रि मुनींच्या कमंडलातून पाणी काढून तिन्ही साधूंवर शिंपडले. यानंतर तिन्ही ऋषी बाळ झाले. नंतर मातेने देवांना भोजन दिले.

त्याने तिने ध्यान करून पाहिले तर समोर ब्रह्मा, विष्णू आणि महेश साधूच्या रूपात उभे असलेले दिसले. माता अनसूयाने अत्रि मुनींच्या कमंडलातून पाणी काढून तिन्ही साधूंवर शिंपडले. यानंतर तिन्ही ऋषी बाळात रुपांतरीत झाले. नंतर मातेने देवांना भोजन दिले.

जेव्हा तिन्ही देव बाळ झाले, तेव्हा तिन्ही देवी पार्वती, सरस्वती आणि लक्ष्मी पृथ्वीवर पोहोचल्या आणि त्यांनी माता अनसूयाकडे क्षमा मागितली. तिन्ही देवांनीही आपली चूक मान्य करून मातेच्या पोटातून जन्म घेण्याची विनंती केली. यानंतर तिन्ही देवांनी दत्तात्रेय म्हणून जन्म घेतला. अशी कथा पुराणात आपल्याला ऐकायला मिळते.

संबंधित बातम्या : 

Hindu Ekta Mahakumbh| प्रभू रामचंद्रांनी स्वतःची संस्कृती कधीही दुसऱ्यावर थोपवली नाही; श्री चिन्ना जीयर स्वामींनी सांगितला हिंदुत्वाचा मूलमंत्र

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.