AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वयंपाक करताना आणि जेवताना ‘या’ चुका करु नका!

देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जेवण बनवताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, याची आपण माहिती घेणार आहोत. (Avoid These Mistakes While Eating)

स्वयंपाक करताना आणि जेवताना 'या' चुका करु नका!
food
| Updated on: Apr 10, 2021 | 1:15 PM
Share

मुंबई : देवी लक्ष्मीची पुजा केल्याने घरात सुख, संपत्ती, आनंद, समृद्धी नांदते असे म्हटले जाते. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक जण वेगवेगळे नवस करतात. व्रत-वैतल्य करतात. पण तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या स्वंयपाक घरातून किंवा जेवण बनवण्याच्या पद्धतीने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. (For Laxmi Blessings Avoid These Mistakes While Eating)

हिंदू धर्मात अन्नाला विशेष महत्त्व आहे. शास्त्रातही अन्नाचा अनादर करणे पाप मानले जाते. यासाठी घरातील वडीलधारी किंवा ज्येष्ठ मंडळी नेहमी म्हणतात की कधीही अन्नाचा अपमान होऊ देऊ नका. विविध धर्मात जेवण बनवण्याची पद्धत त्याचे नियम हे वेगवेगळे असतात. त्यानुसार देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जेवण बनवताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, याची आपण माहिती घेणार आहोत.

रात्री खाण्याची सवय आरोग्यासाठी हानिकारक

अनेकांना मध्यरात्री झोपतेवेळी काही ना काही खाण्याची सवय असते. मात्र ही सवय तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. बिघडलेल्या आरोग्यामुळे तुमची आर्थिक स्थितीही कमजोर होते. त्यामुळेच रात्रीच्या वेळी कोणत्याही गोष्टींचे सेवन करु नये.

रात्री हे पदार्थ खाणे टाळा

रात्रीच्या वेळी दूध पिणे हे फायदेशीर मानले जाते. मात्र दही खाणे हे तितकंच नुकसानकारक…कारण दही हे थंड असते. त्यामुळे तुम्हाला सर्दी- खोकला होऊ शकतो. त्यासोबतच रात्री जेवणात बटाटा, भात, जवस खाणे टाळावे. या प्रकारचे अन्न खाल्ल्याने घरात पैशाची समस्या उद्भवते. (For Laxmi Blessings Avoid These Mistakes While Eating)

दिशेची विशेष काळजी घ्या

वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गोष्टीवर सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्हीचा प्रभाव पडतो. त्यामध्ये दिशेचे योग हा विशेष मानला जातो. त्यामुळे नेहमी उत्तर किंवा पूर्वेकडील दिशेला तोंड करुन जेवण करावे. याशिवाय शूज आणि चप्पल घालून जेवण करु नये. तसेच स्वयंपाकघर ही जेवण करण्याची उत्तम जागा मानली जाते. यामुळे राहू ग्रह शांत होतो. तसेच आर्थिक स्थितीही चांगली राहते.

आंघोळ झाल्यावर जेवण बनवा

अनेक जण अंघोळ झाल्यावर अन्न शिजवतात. त्यामुळे घरात सुख-समृद्धी राहते. यामुळे घरातील महिलांनी सकाळी अंघोळ करुन देवाची पूजा करुन स्वयंपाक करावा. तसेच चपातीचा तुकडा गाय, कुत्रे आणि कावळ्याला काढून ठेवा. यानंतर अग्निदेवताला भोग चढवल्यानंतर कुटुंबियांना जेवण द्या.

तुटलेल्या भांड्यातून जेवण करु नका

कधीही तुटलेल्या किंवा फुटलेल्या भांड्यातून जेवण करु नका. तसेच पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाखाली बसून जेवण करणे टाळा. यामुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. तसेच कधीही अन्न टाकू नका. (For Laxmi Blessings Avoid These Mistakes While Eating)

संबंधित बातम्या : 

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आले ‘सुपरफूड’, वाचा याबद्दल अधिक !

Boost your Immune System : रोगप्रतिकार शक्ती वाढवायची आहे?, तर ‘या’ फळांचं सेवन करा…

Follow Us
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक
रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ!
रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ! पंतप्रधान आणि रोहित पवारांच्या संवादादरम्यानच...
जरांगेंनी विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नये! अभ्यासपूर्ण बोला
Sachin Kharat | विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नका! अभ्यासपूर्ण बोला; सचिन खरातांचा जरांगेंना थेट इशारा
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार...
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार... ठाकरेंचे वकील थेट निवडणुक आयोगालाच घेरणार?
वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना...
Vasai-Virar | वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना नदीचं स्वरूप
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच...
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच... एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...