AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सूर्यग्रहण राजकीय उलथा पालथ निर्माण करणारे; वाईट परिणाम भोगावच लागणार; ज्योतिष्यांचा इशारा

राजकीय मंडळींंवर ग्रहणाचा नेमका काय परिणाम होणार?

सूर्यग्रहण राजकीय उलथा पालथ निर्माण करणारे; वाईट परिणाम भोगावच लागणार; ज्योतिष्यांचा इशारा
Image Credit source: PTI
| Updated on: Oct 25, 2022 | 12:48 PM
Share

औरंगाबाद : भारतासह संपूर्ण जगामध्ये खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळणार आहे. या सूर्यग्रहणाचे काही परिणाम आहेत तर काही दुष्परिणाम सुद्धा आहेत. काही राशीच्या लोकांना हे ग्रहण अशुभ ठरमार आहे. तर, काही राशीच्या लोकांना हे ग्रहण शुभ ठरणार आहे. यामुळे राजकारणी मंडळींवर देखील या ग्रहणाचा परिणाम होणार आहे. हे सूर्यग्रहण राजकीय उलथा पालथी निर्माण करणारे ठरणार आहे. यामुळे वाईट परिणाम भोगावच लागणार असा इशारा औरंगाबादचे सुप्रसिद्ध ज्योतिषी कृष्णकांत मुळे गुरुजी यांनी दिला आहे.

अश्विन कृष्ण अमावस्या 25 ऑक्टोबर 2022 मंगळवार या दिवशी हे ग्रहण दिसणार आहे. ग्रहणाचा वेदाधिकार प्रातःकाळ म्हणजे सुतक 12 तास अगोदर सुरू होते.

कोणत्याही ग्रहणाचे शुभ, अशुभ आणि मिश्र असे तीन प्रकारचं फल आपल्याला प्राप्त होतात असे कृष्णकांत मुळे गुरुजी यांनी सांगितले.

मकर, मिथुन, कन्या, कुंभ या राशींवर शुभ किंवा अशुभ फल असा कुठलाही परिणाम होणार नाही. कर्क, तुला, वृश्चिक आणि मिन राशींसाठी ग्रहण अशुभ ठरणार आहे. तर, वृषभ, सिंह, धनु, मकर राशीसाठी हे ग्रहण फलदायी ठरणार आहे.

कोणत्याही व्यक्तीचे नाव घेता येणार नाही. मात्र, राशीनुसार राजकीय व्यक्तींच्या आयुष्यातही या ग्रहणाचा परिणाम होणार आहे. यामुळे वाईट परिणाम भोगावच लागणार असे कृष्णकांत मुळे गुरुजी म्हणाले.

Follow Us
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग.
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू.
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण.
अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR?
अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR?.
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.