AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lunar Eclipse 2021: चंद्रग्रहणानंतर राशीनुसार नक्की करा ‘हे’ काम, लाभ होईल

ग्रहण काळात विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जातो. ज्योतिषांच्या मते ग्रहण संपल्यानंतर त्याचे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी दान करावे. ग्रहण संपल्यानंतर दान करणे विशेषतः फलदायी असते.

Lunar Eclipse 2021: चंद्रग्रहणानंतर राशीनुसार नक्की करा 'हे' काम, लाभ होईल
चंद्रग्रहणानंतर राशीनुसार नक्की करा 'हे' काम
| Edited By: | Updated on: Nov 19, 2021 | 5:42 PM
Share

Chandra Grahan 2021: वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण (चंद्रग्रहण 2021) संपले आहे. भारतात हे ग्रहण केवळ अर्धवट अवस्थेतच दिसत होते. हिंदू धर्मात कोणतेही सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण अशुभ मानले जाते. यामुळेच ग्रहण काळात विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जातो. ज्योतिषांच्या मते ग्रहण संपल्यानंतर त्याचे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी दान करावे. ग्रहण संपल्यानंतर दान करणे विशेषतः फलदायी असते.

मेष – ग्रहण संपल्यानंतर मेष राशीच्या लोकांनी हिरव्या वस्तूंचे दान करणे फलदायी असते.

वृषभ – वृषभ राशीच्या लोकांसाठी ग्रहणाचा कालावधी संपल्यानंतर लाल फळांचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते.

मिथुन – मिथुन राशीच्या लोकांनी ग्रहण कालावधी संपल्यावर पांढऱ्या वस्तूंचे दान करणे शुभ आहे.

कर्क – कर्क राशीच्या लोकांनी ग्रहण कालावधी संपल्यावर काळ्या वस्तूंचे दान करावे.

सिंह – ग्रहण संपल्यानंतर सिंह राशीच्या लोकांनी ग्रहण कालावधी संपल्यावर बूट किंवा छत्री दान करावी.

कन्या – कन्या राशीच्या लोकांनी ग्रहण कालावधी संपल्यावर अन्नदान केल्याने कन्या राशीवर ग्रहणाचा नकारात्मक प्रभाव दूर होतो.

तूळ – ग्रहणाचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी तूळ राशीच्या लोकांनी ग्रहण कालावधी संपल्यावर काळ्या वस्तू दान करा.

वृश्चिक – वृश्चिक राशीच्या लोकांनी ग्रहण संपल्यानंतर गरिबांना फळांचे वाटप करणे फलदायी आहे.

धनु – धनु राशीच्या लोकांनी ग्रहण कालावधी संपल्यावर पांढऱ्या वस्तूंचे दान करावे.

मकर – मकर राशीच्या लोकांनी ग्रहण संपल्यानंतर लाल फळांचे दान करावे.

कुंभ – ग्रहण संपल्यानंतर कुंभ राशीच्या लोकांनी गरिबांना भोजन द्यावे.

मीन – ग्रहण संपल्यानंतर मीन राशीच्या लोकांसाठी केळी दान करणे शुभ असते. (Lunar Eclipse 2021, After the lunar eclipse, do exactly this work according to the zodiac sign)

इतर बातम्या

Lunar Eclipse 2021: चंद्रग्रहणानंतर कार्तिक पौर्णिमेच्या संध्याकाळी नक्की करा ‘या’ गोष्टी, अन्यथा अडचणींना सामना करावा लागेल

Peacock Feather Remedies | मोराचे पिस केवळ वास्तू दोषच नाही तर नकारत्मकाता देखील काढते, जाणून घ्या याचे जादूई उपाय

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.