AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navratri 2022: नवरात्रीत कधी आहे अष्टमी आणि नवमी, जाणून घ्या कन्या भोजनाचे महत्त्व

26 सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरवात होणार आहे. या दिवसात देवीची मनोभावे पूजा करण्यात येते. नवरात्रात कन्या भोजनाला विशेष महत्त्व आहे.

Navratri 2022: नवरात्रीत कधी आहे अष्टमी आणि नवमी, जाणून घ्या कन्या भोजनाचे महत्त्व
कन्या भोजन Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Sep 23, 2022 | 11:27 AM
Share

मुंबई,  26 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला (Navratri 2022) सुरुवात होत आहे. या काळात संपूर्ण नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा करण्याचा नियम आहे. नवरात्रीमध्ये दुर्गा मातेची पूजा केल्याने व्यक्तीचे निद्रस्त भाग्य जागृत होते, असे म्हटले जाते. नवरात्रीची सुरुवात घटस्थापनेने होते आणि अष्टमी आणि नवमी तिथीला कन्या भोजनाने (Kanya Bhojan) समाप्त होते. या वर्षी नवरात्रीत अष्टमी आणि नवमी तिथी कोणत्या दिवशी येत आहे ते जाणून घेऊया.

अष्टमी

शारदीय नवरात्रीमध्ये अष्टमी तिथीचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. अनेक ठिकाणी लोक अष्टमी तिथीलाच कन्येची पूजा करतात. या वेळी महाअष्टमी सोमवार, 3 ऑक्टोबर रोजी येत आहे. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची अष्टमी तिथी रविवार, 2 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 06.47 ते सोमवार, 03 ऑक्टोबर रोजी दुपारी 04.37 पर्यंत असेल. उदय तिथीमुळे अष्टमीचा उपवास 3 ऑक्टोबरलाच ठेवला जाणार आहे.

नवमी

जे लोकं अष्टमी तिथीला कन्येची पूजा करत नाहीत ते नवमीला ही प्रथा पाळतात. या दिवशी माता सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. यावेळी अश्विन शुक्ल नवमी तिथी सोमवार, 03 ऑक्टोबर रोजी दुपारी 04.37 ते मंगळवार, 04 ऑक्टोबर रोजी दुपारी 02.20 पर्यंत असेल. उडीया तिथीमुळे नवमीची पूजा 04 ऑक्टोबरलाच होईल.

कन्या भोजनाचे महत्त्व

नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी कुमारिकेच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. उपवास करणारे भाविक कन्या भोजनंतरच उपवास सोडतात. कुमारिकांना देवी मातेचे रूप मानले जाते. असे मानले जाते की, या दिवशी कुमारिकांना अन्नदान केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. कन्याभोज दरम्यान नऊ कुमारिका असणे आवश्यक आहे. दरम्यान, जर मुलींचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर त्या व्यक्तीला कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि त्यांचे जीवन समृद्ध राहते,अशी धार्मिक मान्यता आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.