Ram Mandir : प्राणप्रतिष्ठेनंतर रामललाची मूर्ती झाली सजीव? प्रेमानंद महाराजांनी सांगितले रहस्य

22 जानेवारीला राम मंदिरात रामललाच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला, त्यानंतर सोशल मीडियावर प्रेमानंद महाराजांचा एक फोटो व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एका भक्ताने विचारले की, प्राणप्रतिष्ठेमध्ये स्थापित केलेली मूर्ती दिव्य आणि जिवंत झाली, या जिवंतपणाचे कारण काय? प्रेमानंद महाराजांनी यावर काय उत्तर दिले ते जाणून घेऊया.

Ram Mandir : प्राणप्रतिष्ठेनंतर रामललाची मूर्ती झाली सजीव? प्रेमानंद महाराजांनी सांगितले रहस्य
रामललाImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 30, 2024 | 9:50 AM

अयोध्या : प्रेमानंद महाराज (Premanand Maharaj) हे एक कथाकार आहेत ज्यांचे जगभरात मोठ्या संख्येने भक्त आहेत. प्रेमानंद जी सध्या वृंदावनात राहतात आणि त्यांचे प्रवचन ऐकण्यासाठी दूरदूरवरून लोक येतात. शास्त्रात आणि पुराणात असलेलं ज्ञान महाराज सोप्या शब्दात सांगतात. महाराजांचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. सध्या सोशल मीडियावर महाराजांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका भक्ताने खूप छान प्रश्न विचारला आहे आणि महाराजांनीही खूप सुंदर उत्तर दिले आहे.

रामललाची मूर्तीवर जिवंत भाव कसे आलेत? असा प्रश्न एका भाविकाे विचारला होता

22 जानेवारीला राम मंदिरात रामललाच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला, त्यानंतर सोशल मीडियावर प्रेमानंद महाराजांचा एक फोटो व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एका भक्ताने विचारले की, प्राणप्रतिष्ठेमध्ये स्थापित केलेली मूर्ती दिव्य आणि जिवंत झाली, या जिवंतपणाचे कारण काय? प्रेमानंद महाराजांनी यावर काय उत्तर दिले ते जाणून घेऊया.

प्रेमानंद महाराजांनी सांगितले की जिवंतपणामागे महापुरुषांचे मंत्र आणि भक्तांच्या भावना आहेत. दोघांमध्येही खूप ताकद आहे. केवळ एक-दोन भक्तांच्याच नाही तर असंख्य भाविकांच्या भावना रामजींच्या मूर्तीशी निगडित आहेत. दशरथनंदन आधीच तिथे होते पण मंत्रोच्चाराे  अभिषेक केल्यावर रामललाच्या मूर्तीत तेज आले, यात नवल नाही.

हे सुद्धा वाचा

नरसिंहजी प्रकट झाले होते

उदाहरण देताना, प्रेमानंद महाराज म्हणाले की त्यांनी मंत्राचा जपही केला नाही, परंतु लाखो भक्तांच्या भावनेने स्मरण केले तेव्हा नरसिंहजी स्तंभावरही प्रकट झाले. मंत्रांनी चमत्कार घडले आहेत, प्राणप्रतिष्ठेच्या आधी आणि नंतरच्या दर्शनात खूप फरक आहे. देवाचा प्रत्यक्ष वास्तव्य मूर्तीत आहे आणि असे अनुभव नेहमीच येत राहतील.

प्रेमानंद महाराज कोण आहेत?

प्रेमानंद महाराज जी उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत आणि सध्या वृंदावन येथे राहत आहेत. त्यांनी अगदी लहान वयातच संन्यास घेतला. महाराज सत्संगातून अनेकांना मार्गदर्शन करतात. सत्संगाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात जे लोकांना खूप आवडतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.