![राम मंदिर](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/12/ram-mandir-ayodhya.webp)
राम मंदिर
वाल्मिकी रामायणानुसार अयोध्येत प्रभू रामाचा जन्म झाला. अनेक वर्ष अयोध्येत रामाचं राज्य होतं. त्यानंतर प्रभू रामाने जल समाधी घेतल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर अनेक वर्षानंतर उज्जयिनीचा राजा विक्रमादित्य अयोध्येत आला होता. त्याने या परिसरात काही चमत्कारीक घटना पाहिल्या. त्यानंतर विक्रमादित्याने या ठिकाणी खोदकाम सुरू केलं. या ठिकाणी श्री रामाचं अस्तित्व असल्याचं दिसून आलं. त्यानंतर त्याने या ठिकाणी रामाचं मंदिर (Ram Mandir) बांधलं. या मंदिरात नियमितपणे प्रभू रामाची पूजा होत होती. त्यानंतर अनेक राजे आले आणि गेले. 14व्या शतकात मुघलांची सत्ता आली. 1525मध्ये मुघल शासक बाबरचा सेनापती मीर बांकीने राम जन्मभूमीवरील मंदिर उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी मशीद बांधली. तीच बाबरी मशीद. तेव्हापासून मंदिर आणि मशिदीचा वाद सुरू होता. नंतर ही मशीदही पाडल्या गेली. त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. अखेर कोर्टाने वादग्रस्त जागेवर राम मंदिरच असल्याचा निर्वाळा दिला. त्यानंतर या ठिकाणी राम मंदिर बांधण्याचं काम सुरू होऊन पूर्ण झालं आहे.
‘उद्धव ठाकरे सोबत विश्वासघात, धोका देणारे सच्चे हिंदू नाहीत…’, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास विरोध करणाऱ्या शंकराचार्यांचा हल्ला
Swami Avimukteshwaranand Saraswati: मातोश्रीवर पोहचल्यानंतर शंकराचार्य यांचे स्वागत संपूर्ण ठाकरे परिवाराने केले. यावेळी ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला आहे. महाराष्ट्रातील जनतेला हे माहीत आहे. ज्या लोकांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात केला, ते हिंदू कसे असू शकतात?
- Jitendra Zavar
- Updated on: Jul 16, 2024
- 7:26 am
अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणेस विरोध करणारे शंकराचार्य उद्धव ठाकरे यांना भेटणार
Swami Avimukteshwaranand Saraswati: नेहमी वादात राहणारे उत्तराखंड ज्योतिष पीठचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद १५ जुलै रोजी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. यावेळी खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहे.
- Jitendra Zavar
- Updated on: Jul 15, 2024
- 11:31 am
राम भक्तांसाठी खुशखबर, आता रामललासोबत घेता येणार सेल्फी
अयोध्या येथील राम मंदिरात प्रभू राम विराजमान झाले. भक्तांचा ओघ सुरु झाला. राम मंदिर भक्तांसाठी खुले झाले आणि राम मंदिरात मोबाईल घेऊन जाणाऱ्या भक्तांची संख्या वाढली. मात्र, हळूहळू सुरक्षेच्या कारणास्तव मोबाईल फोनवर बंदी घालण्यात आली.
- Mahesh Pawar
- Updated on: Jul 5, 2024
- 10:18 pm
‘लोहपुरूष’ ते ‘पुराणपुरूष’, आता मागे फिरणे नाही, लालकृष्ण अडवाणी यांनी 8 वर्षात दिला 3 वेळा राजीनामा…
आमचे बहुतेक नेते आता फक्त त्यांच्या वैयक्तिक अजेंडांबद्दल चिंतित आहेत. त्यामुळे पक्षाच्या तीन प्रमुख व्यासपीठांचा म्हणजे राष्ट्रीय कार्यकारिणी, संसदीय मंडळ आणि निवडणूक समिती यांचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. हे माझे राजीनामा पत्र मानले जाऊ शकते.
- Mahesh Pawar
- Updated on: Jun 30, 2024
- 6:22 pm
Ram Mandir : अयोध्येत राम मंदिराच्या छताला गळती का? निर्माण समितीने सांगितलं सत्य
Ram Mandir : मंदिराच्या छतामधून पाणी गळती होतेय असा दावा राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येन्द्र दास यांनी सोमवारी केला. त्यावर आता मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी स्पष्टीकरण दिलय. मंदिराच्या छतामधून पाणी का आणि कस गळतय? त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलय.
- Dinananth Parab
- Updated on: Jun 25, 2024
- 12:22 pm
पहिल्याच पावसात अयोध्येच्या राम मंदिराला गळती
"राम मंदिराचं बांधकाम 2025 पर्यंत पूर्ण झालं तर आनंदच आहे. पण जिथे रामलल्ला विराजमान आहेत, तसेच त्यापुढे जे बांधकाम झालं आहे तिथे पहिल्याच पावसात गळती होत आहे", अशी माहिती मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी दिली आहे.
- Chetan Patil
- Updated on: Jun 24, 2024
- 10:59 pm
ममतादीदींचे हिंदुत्वाचे राजकारण, भाजपचे वाढले टेन्शन, 143 कोटी रुपये खर्चून बांधले प्रसिद्ध मंदिर
गेल्या अनेक वर्षांपासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मुस्लिम तुष्टीकरणाच्या आरोपांना सामोरे जावे लागत आहे. मात्र, ममता बॅनर्जी पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या रथावर आरूढ होणार आहेत. यामुळे भाजपचे टेन्शन वाढले आहे.
- Mahesh Pawar
- Updated on: Jun 20, 2024
- 8:20 pm
राम मंदिर उडवून देण्याची धमकी, अयोध्येत खळबळ
अयोध्येतून एक मोठी बातमी समोर आली आहे. दहशतवाद्यांनी अयोध्येतील राम मंदिर उडवण्याची धमकी दिली आहे. दहशतवाद्यांच्या जैश ए मोहम्मद नावाच्या संघटनेने मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी दिली.
- Chetan Patil
- Updated on: Jun 14, 2024
- 7:23 pm
अयोध्येतील पराभवानंतर मोदी सरकारचा मोठा निर्णय, अयोध्यात होणार आता…
ayodhya ram mandir: अयोध्येत राम मंदिराचे निर्माण झाल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यामुळे राम मंदिरची सुरक्षा व्यवस्था कठोर करण्याकडे केंद्र सरकारने लक्ष दिले आहे. अयोध्येत 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली.
- Jitendra Zavar
- Updated on: Jun 12, 2024
- 2:39 pm
PM Modi Interview : म्हणून राम मंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, काय होता हिडन अजेंडा?; मोदींनी केला गौप्यस्फोट
Prime Minister Narendra Modi Exclusive Interview : 'प्रभू रामाला हे इतकं कमी सामर्थ्यवान मानतात का? परमपिता परमेश्वारावर कोणी अधिकार गाजवतो का? राम एवढा महान व्यक्ती होता. छोटीसी भाजप पार्टी प्रभू रामासमोर काहीच नाही. खरंतर प्रभू राम त्यांचाही झाला पाहिजे. सर्वांचे झाले पाहिजे. त्यावर कुणाची मालकी नाही', मोदींनी काँग्रेसला घेरलं
- Harshada Shinkar
- Updated on: May 2, 2024
- 11:20 pm