AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sun Worship Benefits | सूर्यदेवाला जल अर्पण करताना या चुका अजिबात करु नका, नाहीतर परिणामांना तयार राहा

भगवान सूर्यला अर्घ्य अर्पण करताना काय सावधगिरी बाळगली पाहिजे (Do Not Do These Mistakes While Offering Water To Sun). चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

Sun Worship Benefits | सूर्यदेवाला जल अर्पण करताना या चुका अजिबात करु नका, नाहीतर परिणामांना तयार राहा
Sun-Rise-
| Updated on: Feb 13, 2022 | 2:08 PM
Share

मुंबई : हिंदू (Hindu) धर्मात , उगवत्या सूर्याला जल अर्पण करण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. रविवारचा दिवस हा भगवान सूर्याला समर्पित असतो ( Water To Sun). या दिवशी विधीवत भगवान सूर्याची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. सूर्य मंत्राचा जप केल्याने जन्मकुंडलीतील सूर्याची स्थिती बळकट होते. या दिवशी पूजा-अर्चना केल्याने एखाद्या व्यक्तीला अनेक दुःखातून मुक्तता मिळते. मान्यता आहे की, भगवान सूर्याची पूजा केल्याने घरात यश, सुख, समृद्धी आणि संपत्ती येते. परंतु भगवान सूर्यला अर्घ्य अर्पण करताना काय सावधगिरी बाळगली पाहिजे (Do Not Do These Mistakes While Offering Water To Sun). चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

?सूर्याला जल अर्पण कसे करावे

सूर्यदेवाला जल अर्पण करण्यासाठी स्नानानंतर तांब्याच्या भांड्यात सूर्याला अर्घ्य अर्पण करावे.

सूर्याला जल अर्पण करण्यापूर्वी पाण्यात लाल फुले, कुंकू आणि तांदूळ टाकून जल अर्पण करावे.

सूर्याला अर्घ्य अर्पण करताना पाण्याच्या पडत्या प्रवाहासोबत सूर्याची किरणे पाहिली पाहिजेत.

पूर्वेकडे तोंड करूनच सूर्याला जल अर्पण करावे.

पाणी पायापर्यंत जाणार नाही याची काळजी घ्या.

जल अर्पण करताना सूर्यमंत्राचा जप करत राहावे.

?जल अर्पण करताना या चुका करू नका

सूर्याला जल अर्पण करण्याची उत्तम वेळ म्हणजे सकाळी.

पाणी अर्पण करताना बूट आणि चप्पल घालू नये. अनवाणी पायांनी सूर्याला जल अर्पण करा.

पाणी अर्पण करताना हे लक्षात ठेवा की पाणी तुमच्या पायात जाणार नाही.

या गोष्टींची काळजी न घेतल्यास अशुभ परिणाम मिळू शकतात.

?रोज सूर्याला जल अर्पण केल्याने फायदा होतो

ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्य कमजोर आहे त्यांनी रोज सूर्याला जल अर्पण करावे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. सूर्याला जल अर्पण केल्याने समाजात प्रतिष्ठा वाढते. सूर्याला जल अर्पण करताना आपले तोंड पूर्वेकडे ठेवावे.

ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्म्याचा कारक असे वर्णन केले आहे. त्यामुळे आत्मशुद्धी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी सूर्याला नियमित प्रज्वलित करावे.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या :

13 February 2022 Panchang | 13 फेब्रुवारी 2022, जाणून घ्या रविवारचे पंचांग, ​​शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

नामस्मरण म्हणजेच सर्वस्व असे सांगणारे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

Lucky plants for Money : “वृक्षवल्ली आम्हा सोयरी” ही झाडं बनतील तुमच्या नशीबाची चावी, घरात ही झाडं नक्की लावा

गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती.
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य.
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.