Chanakya Niti | आयुष्यात कधीही यशस्वी होत नाहीत या दोन प्रकारच्या व्यक्ती, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात

आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला एकमेकांच्या पुढे जाण्याची इच्छा आहे. यासाठी ते स्वत:कडून पूरेपूर प्रयत्न करतात. परंतु प्रत्येकाला यश मिळत नाही. यशस्वी रणनीति आणि संपूर्ण समर्पणाने प्रयत्न करणारेच यशस्वी होतात. आचार्य चाणक्य यांनीही अपयशाबाबत आपली मते मांडली आहेत.

Chanakya Niti | आयुष्यात कधीही यशस्वी होत नाहीत या दोन प्रकारच्या व्यक्ती, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात
Acharya Chanakya
Follow us
| Updated on: Jun 21, 2021 | 7:55 AM

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला एकमेकांच्या पुढे जाण्याची इच्छा आहे (Chanakya niti). यासाठी ते स्वत:कडून पूरेपूर प्रयत्न करतात. परंतु प्रत्येकाला यश मिळत नाही. यशस्वी रणनीति आणि संपूर्ण समर्पणाने प्रयत्न करणारेच यशस्वी होतात. आचार्य चाणक्य यांनीही अपयशाबाबत आपली मते मांडली आहेत. आचार्य यांचे बोल कठोर वाटतात, परंतु ते प्रत्यक्षात व्यक्तीचे आयुष्य यशस्वी आणि सुलभ करण्यासाठी असतात. आचार्य यांच्या विचारांचे पालन केल्याने सर्वात कठीण परिस्थितीतसुद्धा आपण सहज मार्ग काढू शकतो (These Two Types Of People Never Get Success In Life Know Reason According To Acharya Chanakya).

‘दोन प्रकारचे व्यक्ती जीवनात अपयशी ठरतात. एक म्हणजे ते जे विचार करतात पण काहीही करत नाहीत आणि दुसरे ते जे गोष्टी करतात पण विचार करत नाहीत’ – आचार्य चाणक्य

आचार्य यांचा यांच्या मते, जीवनात अनेक प्रकारचे व्यक्ती असतात. काही लोक असे असतात जे काहीही विचार न करता, योग्य रणनीति न आखता परिश्रम करतात. अशा व्यक्तींच्या आयुष्यात वारंवार अपयश येत. कारण, परिश्रम जर योग्य दिशेने केले नाहीत तर ते व्यर्थ ठरतात. उधळीही रात्रंदिवस कठोर परिश्रम करते, परंतु ते कधी निर्माण नाही तर विनाश करतात. जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर सर्वप्रथम आपले ध्येय ठरवा. त्यानंतर ते ध्येय गाठण्यासाठी योजना तयार करा आणि त्याच्या परिणामाचाही विचार करा. दरम्यानच्या काळात येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार राहा. मग सातत्याने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करा. दिशाहीन माणूस कधीही यश मिळवू शकत नाही.

दुसरीकडे, काही व्यक्ती असे असतात जे मनात मोठी स्वप्ने पाहातात. पण, ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कोणतेही काम करत नाही. अशा व्यक्तींच्या मनात दररोज काही नवीन कल्पना येतात आणि ते त्यात मग्न होतात. मग ते सोडून दुसरे कुठले स्वप्न पाहातात. आचार्य चाणक्य यांच्या मते, जो माणूस केवळ विचार करत राहतो तो आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नाही. वास्तविक जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता आहे.

These Two Types Of People Never Get Success In Life Know Reason According To Acharya Chanakya

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | अशी माणसं काळ्या सर्पापेक्षाही अधिक खतरनाक असतात, यांच्यापासून नेहमी सावध राहा

Chanakya Niti | या 4 गोष्टींचा उल्लेख कधीही कुठल्या जवळच्या व्यक्तीसमोरही करु नका

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.