AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips | सूर्यास्तानंतर चुकूनही या गोष्टींचं दान करु नये, आर्थिक समस्या उद्भवू शकतात

हिंदू धर्मात दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. कोणत्याही प्रकारची विशेष पूजा, हवन इत्यादी केल्यानंतर दान करणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की यामुळे घरात समृद्धी येते. याशिवाय, घरात सुख-समृद्धी राहते. पण, काही गोष्टी दान करणे शुभ नाही. वास्तुनुसार, सूर्यास्तानंतर दान करण्यासाठी अनेक गोष्टी टाळाव्यात. या व्यतिरिक्त, इतरांकडून वस्तू मागवून वापरणे देखील चांगले मानले जात नाही.

Vastu Tips | सूर्यास्तानंतर चुकूनही या गोष्टींचं दान करु नये, आर्थिक समस्या उद्भवू शकतात
दानधर्माचाही असतो नियम, ते करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
| Edited By: | Updated on: Sep 27, 2021 | 12:51 PM
Share

मुंबई : हिंदू धर्मात दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. कोणत्याही प्रकारची विशेष पूजा, हवन इत्यादी केल्यानंतर दान करणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की यामुळे घरात समृद्धी येते. याशिवाय, घरात सुख-समृद्धी राहते. पण, काही गोष्टी दान करणे शुभ नाही. वास्तुनुसार, सूर्यास्तानंतर दान करण्यासाठी अनेक गोष्टी टाळाव्यात. या व्यतिरिक्त, इतरांकडून वस्तू मागवून वापरणे देखील चांगले मानले जात नाही.

असे मानले जाते की, संध्याकाळी शेजाऱ्यांकडून काहीतरी घेणे हे देखील एक प्रकारचे कर्ज आहे, ज्यामुळे घराच्या समृद्धीमध्ये अडथळा येतो. त्या गोष्टींबद्दल जाणून घेऊया जे सुर्यास्तानंतर दान केले जाऊ नयेत.

हळद

वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी हळदीचे दान केल्याने घरात समृद्धी येत नाहीत. हळदी हा बृहस्पतिचा कारक मानला जातो. असे मानले जाते की आपण जे दिले त्यात प्रगती होत नाही.

दूध

दूध थेट चंद्राशी संबंधित आहे. दुधाला देवी लक्ष्मी आणि विष्णूचे कारक मानले जाते. म्हणून, सूर्यास्तानंतर दूध दान केल्याने पैशांची कमतरता भासते.

दही

वास्तूनुसार, दही हा शुक्राचा कारक मानला जातो. यामुळे घरात सुख आणि समृद्धी येते. असे मानले जाते की संध्याकाळी दही दान केल्याने घरातील सुख-समृद्धी निघून जाते.

शिळे अन्न दान करणे

गरीब व्यक्तीला जेवण देणे हे धर्मग्रंथात पुण्य मानले गेले आहे. अनेक लोक दानात शिळे अन्न देतात. असे केल्याने पाप लागते. नेहमी स्वच्छ आणि फ्रेश अन्न दान करावे.

पैशांचा व्यापार करू नका

वास्तूशास्त्रानुसार, संध्याकाळी कोणालाही कर्ज देऊ नये. असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा होत नाही. त्याचबरोबर घरात पैशांच्या समस्या सुरु होतात. म्हणून, उधार घेणे आणि संध्याकाळी पैसे देणे टाळावे.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Vastu Tips : घरातील स्वयंपाकघरातून या 4 गोष्टी संपू देऊ नका, तुम्ही होऊ शकता गरीब

Vastu Tips | तुमच्या या सवयी ठरु शकतात वास्तुदोषाचे कारण, आर्थिक समस्याही उद्भवू शकते

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.