AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : देवासमोर कोणता दिवा लावावा? तेलाचा की तुपाचा? जाणून घ्या महत्व

अनेकदा तुम्ही अनेक ठिकाणी देवासमोर तुप आणि तेलाचे दिवे लावल्याचेही पाहिले असेल. पण तुपाचा दिवा कधी लावायचा आणि तेलाचा दिवा कधी लावायचा असा संभ्रम लोकांच्या मनात आहे. तुमच्याही बाबतीत असे होत असेल तो संभ्रम आज दुर होईल.

Vastu Tips : देवासमोर कोणता दिवा लावावा? तेलाचा की तुपाचा? जाणून घ्या महत्व
दिवाImage Credit source: Social Media
| Updated on: Feb 10, 2023 | 9:22 PM
Share

मुंबई, सनातन धर्मात वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे. वास्तुशास्त्रामध्ये (Vastu Tips) घर, कार्यालय, मंदिर ते देवघर याबाबत अनेक माहिती देण्यात आली आहे. याशिवाय घरातून नकारात्मकता काढून सकारात्मकता कशी आणायची हेही वास्तूमध्ये सांगण्यात आले आहे. त्याच वेळी, हिंदू धर्मात प्रत्येक देवतेच्या पूजेच्या वेळी दिवा लावण्याचा नियम आहे. मग आरती मंदिरात असो की घरात, दोन्ही ठिकाणी दिवे लावले जातात. दीपक हे सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. शास्त्रात सांगितले आहे की दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा संपते.

अनेकदा तुम्ही अनेक ठिकाणी देवासमोर तुप आणि तेलाचे दिवे लावल्याचेही पाहिले असेल. पण तुपाचा दिवा कधी लावायचा आणि तेलाचा दिवा कधी लावायचा असा संभ्रम लोकांच्या मनात आहे. तुमच्याही बाबतीत असे होत असेल तो संभ्रम आज दुर होईल.

कोणता दिवा लावणे शुभ आहे?

हिंदू धर्मात देवी-देवतांच्या समोर तूप आणि तेलाचे दोन्ही दिवे लावले जातात. शास्त्रानुसार देवतेच्या उजव्या हाताला तुपाचा दिवा आणि डाव्या हाताला तेलाचा दिवा लावावा. सोप्या शब्दात समजून घ्या, जर तुम्ही तेलाचा दिवा लावत असाल तर नेहमी उजवी बाजू ठेवा आणि तुपाचा दिवा लावत असाल तर नेहमी डावी बाजू ठेवा.

दिवा लावताना हे लक्षात ठेवा

  • दिवा लावताना लक्षात ठेवा की दिवा नेहमी देवाच्या मूर्तीसमोर किंवा चित्रासमोर ठेवावा.
  • चुकूनही पश्चिमेला दिवा लावू नका. असे केल्याने गरीबी आणि संपत्तीची हानी होते.
  • संध्याकाळी मुख्य दारावर दिवा लावल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमचे घर ऐश्वर्याने भरते.
  • उत्तर दिशेला दिवा लावू नये. यामुळे घरात गरिबी येते. आपण या दिशेने दिवा लावू शकता तरी.
  • सकाळ-संध्याकाळ घरात दिवा लावल्याने घरात आनंदाचे वातावरण होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.