AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastushastra : ही दोन झाडं कधीच मुख्य दरवाजासमोर असू नयेत, घराला कधीच प्राप्त होणार नाही आर्थिक स्थैर्य

वास्तुशास्त्रामध्ये घरात निर्माण झालेला वास्तुदोष कसा दूर करायचा? याबद्दल अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार अशी काही झाडं असतात जी घराच्या मुख्य दवराजासमोर नसावीत. ही झाडं जर घराच्या मुख्य दवराजासमोर असतील तर ते घर कायम आर्थिकदृष्ट्या अस्थिर राहतं, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

Vastushastra : ही दोन झाडं कधीच मुख्य दरवाजासमोर असू नयेत, घराला कधीच प्राप्त होणार नाही आर्थिक स्थैर्य
vastu shastra Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 31, 2026 | 9:32 PM
Share

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या घरात निर्माण झालेले विविध प्रकारचे वास्तुदोष दूर करण्याचे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रामध्ये काही झाडं ही अशुभ माण्यात आली आहेत. अशी झाडं घराच्या मुख्य दरवाजासमोर नसावीत असं देखील वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे. जर ही झाडं घराच्या मुख्यदरवाजासमोर असतील तर घरात वास्तुदोष निर्माण होतो. अशा घराला कधीही आर्थिक स्थिरता प्राप्त होत नाही, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. तसेच ही झाडं जर तुमच्या मुख्य दरवाजाजवळ असतील तर तुमच्या आयुष्यात इतरही काही समस्या येऊ शकतात, जसं की काहीही कराण नसताना घरात भांडणं वाढतात. पती-पत्नीचं पटत नाही. त्यामुळे ही झाडं कधीही घराच्या समोर लावू नयेत. ही झाडं नेमकी कोणती आहेत, आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात? याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. चाल तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रात नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल.

केळीचं झाडं – केळीच्या झाडाचं धार्मिक महत्त्व प्रचंड आहे. म्हणजे कोणत्याही शुभ कामासाठी केळीच्या झाडाच्या पानाचा वपार केला जातो. तसेच केळीच्या फळाचा देवाला नवैद्य दाखवला जातो. केळीच्या खोडाचे देखील अनेक आयुर्वेदिक उपयोग आहेत. थोडक्यात काय तर केळीचा कोणताच भाग टाकावू नये. पूर्वी जेवणासाठी लोक केळीच्या पानाचाच वापर करायचे, आजही अनेक ठिकाणी जेवणासाठी केळीच्या पानाचा वापर होतो. श्राद्ध, पक्ष अशावेळी तर जेवणं हे केळीच्या पानातच वाढलं जातं. जरी केळीचं धार्मिक महत्त्व प्रचंड असलं तरी देखील केळीचं झाडं घाराच्या मुख्य दरवाजाजवळ असू नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आगे. कारण यामुळे घराला कधीही आर्थिक स्थैर्य प्राप्त होत नाही.

पपईचं झाड – पपईचं झाडं देखील घराच्या मुख्य दरवाजाजवळ असू नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. जर एखाद्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ पपईचं झांड असेल तर त्या घरात कायम आर्थिक समस्या निर्माण होतात असं वास्तुशास्त्र सांगतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
सावधान! दूधात तब्बल 997 किलो तेल, धाड टाकताच भेसळयुक्त दूध जप्त
सावधान! दूधात तब्बल 997 किलो तेल, धाड टाकताच भेसळयुक्त दूध जप्त.
नीट प्रकरणी 19 व्या दिवशीही CBI चा मुक्काम लातूरमध्येच, चौथ्या...
नीट प्रकरणी 19 व्या दिवशीही CBI चा मुक्काम लातूरमध्येच, चौथ्या....
संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल, 16 वर्षांनी...
संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल, 16 वर्षांनी....
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;.
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे.
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह.
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत...
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत....
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग.
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर.
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,.