AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN T20 WC: भारताकडून पराभव झाल्यानंतर हा बांगलादेशी खेळाडू रडू लागला, चाहत्यांना सुद्धा अनावर झालं

टीम इंडियाच्या खेळाडूंनी चांगली सुरुवात केली. त्यामुळे टीम इंडियाची धावसंख्या 184 झाली होती.

IND vs BAN T20 WC: भारताकडून पराभव झाल्यानंतर हा बांगलादेशी खेळाडू रडू लागला, चाहत्यांना सुद्धा अनावर झालं
IND vs BAN T20 WCImage Credit source: twitter
| Updated on: Nov 03, 2022 | 12:41 PM
Share

एडिलेड : T20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) टीम इंडियाचे (Team India) आतापर्यंत तीन रोमांचक सामने झाले आहेत. त्यापैकी दोन मॅचमध्ये टीम इंडियाचा विजय झाला आहे. काल बांगलादेशविरुद्धच्या मॅचमध्ये (Bangladesh) इंडिया टीम अंतिम ओव्हरमध्ये जिंकली. मैदानात मॅच पाहणारे चाहते नेमका कोणाचा विजय होणार याकडे आतुरतेने वाट पाहत होते. पण टीम इंडियाचा विजय झाला, आणि बांगलादेश चाहत्यांना रडू अनावर झालं.

टीम इंडियाच्या खेळाडूंनी चांगली सुरुवात केली. त्यामुळे टीम इंडियाची धावसंख्या 184 झाली होती. कालच्या मॅचमध्ये केएल राहूल आणि विराट कोहली आणि सुर्यकुमार या तीन खेळाडूंनी चांगली फलंदाजी केली.

विशेष म्हणजे कालच्या सामन्यात बांगलादेशच्या खेळाडूंनी सुद्धा चांगली सुरुवात केली होती. पहिल्या पॉवरप्लेमध्ये बांगलादेश टीमच्या 50 धावा झाल्या होत्या. त्यानंतर सुद्धा टीम इंडियाच्या फलंदाजांनी चांगली खेळी केली.

ज्यावेळी मैदानात पाऊस येऊन गेला, त्यानंतर बांगलादेश टीमच्या विकेट पडायला सुरुवात झाली होती. त्यानंतर बांगलादेशच्या चाहत्यांचे चेहरे पडायला सुरुवात झाली होती. ज्यावेळी मॅच बांगलादेश टीमचा पराभव झाला. त्यावेळी तस्कीन अहमद आणि चाहत्यांच्या डोळ्यात पाणी दिसलं.

Follow Us
मराठी सक्तीवरून सरकार बॅकफूटवर, रिक्षाचालकांसाठी तडजोड काय?
मराठी सक्तीवरून सरकार बॅकफूटवर, रिक्षाचालकांसाठी तडजोड काय?.
बागेश्वर बाबाने मागितली पुन्हा एकदा शिवप्रेमींची माफी, आता म्हणाले…
बागेश्वर बाबाने मागितली पुन्हा एकदा शिवप्रेमींची माफी, आता म्हणाले….
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......