WTC final : बीसीसीआयकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडियाची घोषणा, 15 सदस्यांमध्ये कुणाचा समावेश?

बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षीत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामना (WTC final) 18 जूनला सुरु होणार आहे. भारत आणि न्‍यूझीलंड (India vs New Zealand) दोन्ही संघ सामन्यासाठी सज्ज झाले आहेत.

WTC final : बीसीसीआयकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडियाची घोषणा, 15 सदस्यांमध्ये कुणाचा समावेश?
WTC team india sqad
Follow us
| Updated on: Jun 15, 2021 | 9:29 PM

नवी दिल्ली: बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षीत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामना (WTC final) 18 जूनला सुरु होणार आहे. भारत आणि न्‍यूझीलंड (India vs New Zealand) दोन्ही संघ सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. बीसीसीआयनं फायनल साठी टीम इंडियाच्या 15 सदस्यांच्या नावांची घोषणा केली आहे. इंग्लंडमधील साऊदम्पटन इंथ हा सामा होणार आहे. टीम इंडियानं जाहीर केलेल्या संघामध्ये के. एल. राहुल आणि मयांक अग्रवाल यांना संधी मिळालेली नाही त्यामुळे रोहित शर्मासोबत सलामीला शुभमन गिल येऊ शकतो. BCCI announced Team India for their 15-member squad for the WTC21 Final against New Zealand

टीम इंडियाचे 15 शिलेदार

भारतीय संघात विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा,अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत, वृद्धिमान साहा रविचंद्रन आश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज यांचा समावेश करण्यात आला आहे.

शुभमन गिलला सलामीला खेळण्याची संधी

शुभमन गिल याची भारतातील इंग्लड विरोधातील कामगिरी समाधानकारक राहिली नव्हती त्यामुळे त्याचा टीम इंडियामध्ये समावेश होईल की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर मयंक अग्रवालला संधी मिळेल, अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, शुभमन गिल याचा समावेश करण्यात आला आहे.

शुभमन गिल याची भारतातील इंग्लड विरोधातील कामगिरी समाधानकारक राहिली नव्हती त्यामुळे त्याचा टीम इंडियामध्ये समावेश होईल की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर मयंक अग्रवालला संधी मिळेल, अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, शुभमन गिल याचा समावेश करण्यात आला आहे. टीम इंडियाकडून सलामीला रोहित शर्मा, शुभमन गिल येण्याची शक्यता आहे तर त्यानंतर मधल्या फळीची जबाबदारी चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिक्य रहाणे यांच्यावर असेल. रिषभ पंत आणि वृद्धिमान साहा यांचा विकेट कीपर म्हणून समावेश करण्यातत आला आहे.

आर. आश्विनच्या जोडीला रवींद्र जडेजावर फिरकीची मदार

रविचंद्रन आश्विनच्या जोडीला रवींद्र जडेजा भारतीय फिरकी आक्रमणाची धुरा सांभाळेल. हुनमा विहारी याचा देखील भारतीय संघात समावेश करण्यात आलेला आहे. हनुमा विहारीचा समावेश टीम इंडिया 5 गोलंदांज किंवा एका अतिरिक्त बॅटसमन खेळवणार यावर अवलंबून असेल.

जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांच्यावर वेगवान गोलंदाजीची मदार असेल.

संबंधित बातम्या:

WTC Final : जाणून घ्या कशी असेल अंतिम सामन्याची खेळपट्टी, भारतीय गोलंदाजाना फायदा होणार की तोटा?

WTC Final : न्यूझीलंडला कसं हरवणार?, अजिंक्य रहाणे म्हणतो, फक्त ‘ते’ 2 शॉट खेळायचे आणि मैदान मारायचं!

WTC Final : न्यूझीलंडने गावस्करांना तोंडावर पाडलं, भारतावर संकट, किवींच्या गोटात आनंद!

BCCI announced Team India for their 15-member squad for the WTC21 Final against New Zealand

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.