AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA U19: वैभव सूर्यवंशीकडून षटकारांचा वर्षाव, दुसरीकडे सामना थांबवण्याची वेळ

भारत आणि दक्षिण अफ्रिका अंडर 19 संघात वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही विचित्र स्थिती उद्भवली होती. पण हा सामना भारताने जिंकला होता. दुसऱ्या सामन्यातही तसंच काहीसं घडलं. पण सामना सुरु झाला.

IND vs SA U19: वैभव सूर्यवंशीकडून षटकारांचा वर्षाव, दुसरीकडे सामना थांबवण्याची वेळ
IND vs SA U19: वैभव सूर्यवंशीकडून षटकारांचा वर्षाव, दुसरीकडे सामना थांबवण्याची वेळImage Credit source: टीव्ही 9 हिंदीवरून
| Updated on: Jan 05, 2026 | 9:16 PM
Share

अंडर 19 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी भारत आणि दक्षिण अफ्रिका संघात मालिका सुरू आहे. या मालिकेत संघाची धुरा वैभव सूर्यवंशीकडे आहे. 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी व्यवस्थितरित्या संघाचं नेतृत्व करत आहे. त्याच्यावर जबाबदारीचं कोणतंही ओझं दिसत नाही. दुसर्‍या वनडे सामन्यात नाणेफेकीचा कौल हा दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने लागला. यावेळी त्यांनी फलंदाजीचा निर्णय घेतला. तसेच प्रथम फलंदाजी करताना 49.3 षटकात सर्व गडी गमवून 245 धावा केल्या. तसेच विजयासाठी 246 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीला कर्णधार वैभव सूर्यवंशी एरोन जॉर्जसोबत उतरला. पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशी काही खास करू शकला नव्हता. पण दुसऱ्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने प्रतिस्पर्धी संघाची भंबेरी उडवली. समोर येईल त्या गोलंदाजाला फोडून काढला. वैभव सूर्यवंशीने 10 षटकार आणि 1 चौकार मारत 24 चेंडूत 68 धावांची खेळी केली.

वैभव सूर्यवंशीने अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. पण शतकाचं स्वप्न काही पूर्ण करू शकला नाही. वैभव सूर्यवंशी बाद झाला आणि सामनाही फार काळ चालला नाही. टीम इंडियाचा स्कोअर 102 धावांवर असताना विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यामुळे पंचांना तात्काळ सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघाचे खेळाडू पळतच ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले. जवळपास 40 मिनिटे हा सामना थांबला. त्यानंतर पुन्हा सामना सुरू झाला. तेव्हा टार्गेट 246 वरून 230 वर आलं आणि सामन्याला सुरुवात झाली. पण 11 चेंडूंचा सामना झाला आणि पुन्हा सामना विजांच्या कडकडाटामुळे थांबवावा लागला. तेव्हा भारताने 2 गडी गमवून 115 धावा केल्या होत्या. त्यानंतर 176 धावांचं करण्यात आलं.

डकवर्थ लुईस नियमानुसार मिळालेलं टार्गेट भारताने 2 गडी गमवून 23.3 षटकात पूर्ण केलं. एरोन जॉर्जने 19 चेंडूत 20 धावा केल्या. तर वेदांत त्रिवेदी 57 चेंडूत 4 चौकार मारत नाबाद 31 धावा केल्या. अभिज्ञान कुंडूने 42 चेंडूत नाबाद 48 धावांची खेळी केली. यावेळी त्याने 3 चौकार आणि 2 षटकार मारले. भारताने तीन सामन्यांची वनडे मालिका 2-0 ने खिशात झाली आहे. तिसरा सामना आता औपचारिक असणार आहे. पहिल्या सामन्यात भारताने 301 धावांचं टार्गेट दिलं होतं. दक्षिण अफ्रिकेने 4 गडी गमवून 148 धावांपर्यंत मजल मारली होती. पण हा सामना रद्द झाला आणि भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार 25 धावांनी सामना जिंकला. आता तिसरा वनडे सामना 7 जानेवारीला होणार आहे.

Follow Us
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा...

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..

इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांवर बॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप, दिल्ली पोलिसांचं खंडन.

इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांवर बॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप, दिल्ली पोलिसांचं खंडन

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !.

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप