AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SA vs IND | तिसऱ्या टी-20 मध्ये टीम इंडियासोबत वाईट घडलं, सामन्यानंतर समोर आलं खरं सत्य

SA vs IND : टीम इंडियाने साऊथ आफ्रिकेला पराभूत करत तिसरा सामना जिंकला खरा पण आफ्रिकेच्या संघाने खिलाडूवृत्ती दाखवली नाही. सामन्यानंतर या गोष्टीचा खुलासा झाला पण तीच गोष्ट टीम इंडियाच्या पराभवाला कारणीभूत ठरली असती.

SA vs IND | तिसऱ्या टी-20 मध्ये टीम इंडियासोबत वाईट घडलं, सामन्यानंतर समोर आलं खरं सत्य
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Dec 15, 2023 | 10:35 AM
Share

मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यात झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात यंगिस्तानने 106 धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यामध्ये विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिका 1-1 ने बरोबरीत सुटली आहे. पहिला सामना पावसाने रद्द झाला, दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना कराव लागला होता. तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक केलं. या सामन्यात विजय मिळवला असला तरी सामन्यानंतर एक गोष्ट समोर आली आहे. सुदैवाने त्याचा टीम इंडियाला फटका बसला नाही.

नेमकं काय घडलं?

टीम इंडियाने दिलेल्या डोंगराएवढ्या लक्षाचा पाठलाग करताना आफ्रिका संघाची खराब अवस्था झालेली पाहायला मिळाली होती. कारण अवघ्या 95 धावांवर आफ्रिकेचा संघ ऑल आऊट झाला यामध्ये फक्त डेव्हिड मिलर याने सर्वाधिक 35 धावांची खेळी केली. मिलरला कुलदीप यादव याने बोल्ड करत ऑल आऊट केलं. पण खरं म्हणजे मिलर हा आधीच आऊट झाला होता, तरीपण तो वाचला त्यासाठी त्याचं नशीब म्हणाावं लागेल.

डेव्डिह मिलर याच्याकडे एकट्याच्या दमावर सामना पालटवण्याची ताकद आहे. याआधी अनेक सामन्यांमध्ये तुफानी खेळी करत संघाला सामने जिंकून दिले आहेत. काल झालेल्या सामन्यात 9 व्या ओव्हरमध्ये जडेदजा बॉलिंग करत असताना चौथा चेंडू मिलर याच्या बॅटची कडा घेऊन कीपर जितेश शर्मा याच्या हातात गेला. त्यावेळी मिलरचे नशीब त्याच्या बाजूने होते कारण त्यावेळी डीआरएसउपलब्ध नव्हता. तांत्रिक बिघाडामुळे त्याचा वापर करता येणार नव्हता. मात्र रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसत होतं की त्याच्या बॅटला चेंडू लागला आहे.

दरम्यान, डेव्हिड मिलरला आऊट असल्याचा जडेजाला विश्वास होता पण डीआरएस उपलब्ध नसल्याने सगळेच हतबल झाले होते. मात्र मिलरलाही त्याचा फार काही फायदा घेता आला नाही. पण जर चमत्कार घडला असला तर  आणि मिलरने सामना जिंकवला असता तर तांत्रिक बिघाड टीम इंडियाच्या पराभवाचा टर्निंग पॉईंट ठरला असता.

Follow Us
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मनोज जरांगे पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याच्या तयारीत?
मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईत आंदोलनाचा मानस, मराठा आरक्षणावरून नवा सस्पेन्स
'पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता १० लाखांचा दंड'
पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता कठोर पाऊले उचलणार: तुकाराम मुंढे
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली; मराठवाडा दौरा रद्द
अशक्तपणा आणि ताप, मनोज जरांगे पाटील यांच्यावर जालन्यात उपचार सुरू
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची...शिवसेनेच्या सुनावणीत काय काय घडलं?
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली अन्.... शिवसेनेच्या सुनावणीत आत्तापर्यंत काय काय घडलं? A टू Z माहिती
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापले
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापलेच, नेमकं काय घडलं?
रस्ते आहेत, अपघात होणारच; बालकाच्या मृत्यूनंतर नेत्याचं धक्कदायक विधान
रस्ते आहेत तर अपघात होणारच; भोरमधील बालकाच्या मृत्यूनंतर शंकर मांडेकरांच्या विधानाने खळबळ
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोस
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील...
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील बड्या नेत्याची सुचक प्रतिक्रिया