AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2023 : क्रिकेट विश्वाला धक्का बसणार, वर्ल्ड चॅम्पियन टीमच वर्ल्ड कप 2023 मधून बाहेर होणं निश्चित!

World Cup 2023 : क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. लवकरच क्रिकेट चाहत्यांना एक अनपेक्षित, धक्कादायक बातमी मिळू शकते. क्रिकेटच्या मैदानात काहीही घडू शकतं.

World Cup 2023 : क्रिकेट विश्वाला धक्का बसणार, वर्ल्ड चॅम्पियन टीमच वर्ल्ड कप 2023 मधून बाहेर होणं निश्चित!
World cup 2023Image Credit source: AFP/BCCI
| Edited By: | Updated on: Jun 27, 2023 | 4:59 PM
Share

नवी दिल्ली : वेस्ट इंडिजची टीम सध्या झिम्बाब्वेमध्ये वनडे वर्ल्ड कप 2023 क्वालिफायरचे सामने खेळत आहे. क्वालिफायर राऊंड खेळण्यासाठी टीम झिम्बाब्वेमध्ये दाखल झाली, त्यावेळी टीमचे कोच कार्ल हुपर यांनी यापेक्षा अजून वाईट काय होऊ शकतं? असं म्हटलं होतं. हुपर जे बोलले, त्याचे परिणाम आता 10 दिवसात दिसत आहेत. दोनवेळची वर्ल्ड कप विजेती टीम वेस्ट इंडिज, 2023 वर्ल्ड कप शर्यतीतून बाहेर होताना दिसतेय. म्हणजे कोचच्या मनात टीमच्या प्रदर्शनाबद्दल जी भिती होती. ते वास्तवात घडताना दिसतय.

वेस्ट इंडिजच्या टीमचा झिम्बाब्वेकडून पराभव झाला, तरी सुद्धा अपेक्षा होती. आता नेदरलँड्सकडून झालेल्या पराभवाने उरल्या-सुरल्या अपेक्षा धुळीस मिळवल्यात. नेदरलँड्सकडून हरल्यानंतरही वेस्ट इंडिजची टीम सुपर सिक्समध्ये पोहोचली आहे. पण त्यांच्या खात्यात 0 पॉइंट्स आहेत. असं यासाठी कारण त्यांना झिम्बाब्वे आणि नेदरलँड्स विरुद्ध विजय मिळवता आलेला नाही.

वर्ल्ड कपच्या बाहेर जाणं निश्चित

श्रीलंका, स्कॉटलंड आणि ओमान या टीम सुद्धा दुसऱ्या ग्रुपमधून सुपर सिक्समध्ये दाखल झाल्या आहेत. वेस्ट इंडिजच्या टीमने सुपर सिक्समध्ये या तीन टीम्सना हरवलं, तरी त्यांचे 6 पॉइंट्स होतील. 4 पॉइंट्ससवर असणाऱ्या झिम्बाब्वेच्या टीमने तीन पैकी दोन सामने जिंकले, तरी ते वर्ल्ड कप क्वालिफायरच्या फायनलमध्ये पोहोचतील. म्हणजे वेस्ट इंडिजच बाहेर होण निश्चित आहे. सुपर सिक्स गटातून टॉप 2 टीम्स फायनलमध्ये पोहोचतील. त्यांना भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळण्याच तिकीट मिळेल.

सलग दुसऱ्यावर्षी वेस्ट इंडिजला झटका

1975 आणि 1979 असा दोनवेळा वेस्ट इंडिजच्या टीमने वनडे वर्ल्ड कप जिंकला आहे. मागच्यावर्षी T20 वर्ल्ड कपमध्येही वेस्ट इंडिजची टीम नव्हती. ऑस्ट्रेलियात झालेल्या T20 वर्ल्ड कपमध्ये क्वालिफाय करता आलं नव्हतं. स्कॉटलंड आणि आयर्लंडने ग्रुप स्टेजमध्ये खेळ बिघडवला होता. झिम्बाब्वे आणि नेदरलँड्स या दोन टीम्सनी वेस्ट इंडिजला झटका दिलाय.

Follow Us
बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! ठाकरेंचा भाजपवर घणाघात
Uddhav Thackeray | बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray | दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य; राम कदमांचा थेट सवाल
मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक
Delhi | मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक; दिल्लीच्या संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर मोठं आंदोलन
हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
Vidyanand Bapat | भावना म्हणजे हात-पाय दुखण्यासारख्या नाहीत! हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! 8 दिवस बंदी
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! भाजपच्या नगरसेवकांची 8 दिवस बंदीची मागणी; मनसेचा तीव्र विरोध
जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी...
Manoj Jarange Patil | जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांवर ठाम; GR झाल्याशिवाय माघार नाहीच
फडणवीस दिल्लीत जाणार; राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर
Sanjay Raut | फडणवीस दिल्लीत जाणार; संजय राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर सूचक विधान
मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? बापटांवरील हल्ल्यावर पवारांचा संताप
Sharad Pawar | मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर शरद पवारांचा संताप; हा लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवर हल्ला
मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई...
CM Fadnavis | मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार; तिसऱ्या मुंबईचेही संकेत
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?