AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WPL 2025 Final : दिल्ली विरुद्ध मुंबई महाअंतिम सामना, शनिवारी रंगणार थरार, जाणून घ्या

Wpl 2025 Delhi Capitals Women vs Mumbai Indians Women Final : अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर डब्ल्यूपीएलच्या तिसऱ्या हंगामातील अंतिम फेरीतील 2 संघ निश्चित झाले आहेत.

WPL 2025 Final : दिल्ली विरुद्ध मुंबई महाअंतिम सामना, शनिवारी रंगणार थरार, जाणून घ्या
wpl 2025 mi vs dcImage Credit source: WPL/BCCI
| Updated on: Mar 14, 2025 | 4:18 PM
Share

एका बाजूला क्रिकेट चाहत्यांना आयपीएलच्या 18 व्या मोसमाचे वेध लागले आहेत. तर दुसऱ्या बाजूला डब्ल्यूपीएलच्या तिसऱ्या मोसमातील अंतिम सामन्याची तयारी सुरु झाली आहे. मुंबई इंडियन्स वूमन्सने गुरुवारी 13 मार्चला गुजरात जायंट्सचा धुव्वा उडवत अंतिम फेरीत धडक दिलीय. तर त्याआधी दिल्ली कॅपिट्ल्सने थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. त्यामुळे आता डब्ल्यूपीएलच्या तिसऱ्या हंगामाचा विजेता होण्यासाठी मुंबई विरुद्ध दिल्ली यांच्यात थरार रंगणार आहे. हा सामना कधी आणि कुठे होणार? हे सर्व सविस्तर जाणून घेऊयात.

दिल्ली विरुद्ध मुंबई अंतिम सामना केव्हा?

दिल्ली विरुद्ध मुंबई अंतिम सामना शनिवारी 15 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे.

दिल्ली विरुद्ध मुंबई अंतिम सामना कुठे?

दिल्ली विरुद्ध मुंबई अंतिम सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये होणार आहे.

दिल्ली विरुद्ध मुंबई अंतिम सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

दिल्ली विरुद्ध मुंबई अंतिम सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

दिल्ली विरुद्ध मुंबई अंतिम सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

दिल्ली विरुद्ध मुंबई अंतिम सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

दिल्ली विरुद्ध मुंबई अंतिम सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

दिल्ली विरुद्ध मुंबई अंतिम सामना मोबाईलवर जिओ हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.

अंतिम सामन्यात दिल्ली विरुद्ध मुंबई भिडणार

मुंबई इंडियन्स वू्मन्स टीम: हरमनप्रीत कौर (कर्णधार), हेली मॅथ्यूज, अमेलिया केर, नॅट सायव्हर-ब्रंट, अमनजोत कौर, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), सजीवन सजना, जी कमलिनी, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, पारुनिका सिसोदिया, अमनदीप कौर, अक्षिता माहेश्वरी, जिंतिमणी कलिता, सायका इशाक, कीर्थना बालकृष्णन, नादिन डी क्लर्क आणि क्लो ट्रायॉन.

दिल्ली कॅपिट्ल्स वूमन्स टीम : मेग लॅनिंग (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, स्नेहा दीप्ती, ॲलिस कॅप्सी, ॲनाबेल सदरलँड, अरुंधती रेड्डी, जेस जोनासेन, मारिजाने कॅप, मिन्नू मणी, नल्लापुरेड्डी चरणी, निकी प्रसाद, राधा यादव, शिखा पांडे, नंदिनी कश्यप, सारा ब्राइस, तानिया भाटिया आणि तीतस साधू.

Follow Us
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?
राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया...
Sudhir Mungantiwar | राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, योगी आदित्यनाथ...
56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी
Sudhir Mungantiwar | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी; एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सुधीर मुनगंटीवार
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?