AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CWG 2022 : भारत ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेटमध्ये आज सुवर्ण पदकासाठी लढत, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारताला आतापर्यंत कुस्तीमध्ये अनेक पदकं मिळाली आहेत, मात्र आता क्रिकेटमध्येही टीम इंडियाचे पदक निश्चित झाले आहे.

CWG 2022 : भारत ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेटमध्ये आज सुवर्ण पदकासाठी लढत, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
भारत ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेटमध्ये आज सुवर्ण पदकासाठी लढत, चाहत्यांची उत्सुकता शिगेला Image Credit source: twitter
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Aug 07, 2022 | 7:22 AM
Share

नवी दिल्ली : यंदाच्या इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत (CWG2022) सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंना चांगली कामगिरी केली आहे. कुस्तीमध्ये भारतीय खेळाडूंनी (Indian Player) चांगली चमकदार कामगिरी केली आहे. त्याचबरोबर पॅरा टेनिस टेबलमध्ये देखील काल खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. त्याचबरोबर भारतीय महिला क्रिकेट संघ देखील चांगली कामगिरी करताना दिसत आहे. काल त्यांनी पुन्हा चांगली कामगिरी केली. राष्ट्रकुल स्पर्धेत भारत (Indian cricket team) आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी सुरुवातीला सामना झाला होता. मात्र या दोन संघात समाप्ती होईल असं सध्या चित्र आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना आज भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 वाजता सुरू होईल.दोन्ही देशांनी क्रिकेटमधील पदके निश्चित केली आहेत. पण सुवर्णपदक जिंकणार आणि कोण रौप्यपदक जिंकणार हे सामन्यानंतर स्पष्ट होणार आहे.

सुवर्ण आणि रौप्यपदकाचा दावेदार भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ

भारतीय महिला क्रिकेट संघाने झालेल्या सामन्यात इंग्लंडच्या क्रिकेट संघातील ४ धावांनी पराभव केला. त्यानंतर भारताचं अंतिम फेरीत स्थान मजबूत झालं. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या संघाने न्यूझीलंडचा 5 गडी राखून पराभव करत हे स्थान गाठले. क्रिकेट स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्यपदकाचा दावेदार भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आहे. तर कांस्यपदकाची लढत इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये होणार आहे.

आज महत्त्वाची लढत

कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारताला आतापर्यंत कुस्तीमध्ये अनेक पदकं मिळाली आहेत, मात्र आता क्रिकेटमध्येही टीम इंडियाचे पदक निश्चित झाले आहे. शनिवारी झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात टीम इंडियाने 4 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे आता अंतिम फेरीत सुवर्णपदकासाठी लढत होईल. इथे पराभव झाला तरी रौप्य नक्कीच आहे. कालचा सामना अतिशय रोमांचक वळणावर संपला आणि शेवटच्या चेंडू पर्यंत पोहोचलेल्या सामन्यात टीम इंडियाने फायनलचे तिकीट मिळवले. इंग्लंडला शेवटच्या षटकात विजयासाठी 14 धावांची गरज होती आणि स्नेह राणाने टीम इंडियासाठी आघाडी घेतली. केवळ 9 धावा दिल्या आणि एक विकेट घेतली. यासह भारताने हा सामना जिंकून अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले.

Follow Us
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली उपस्थिती; नेमकी भानगड काय?
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्र
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्री'वरील बैठकीआधीच नॉट रिचेबल
40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेल्या गावाचे
Video | 40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेलं गाव अवशेषांसह आलं वर; पहा व्हिडीओ
'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
Sanjay Raut On Dharavi | 'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता मुंब्य्रात...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट महाजनांच्या भेटीला; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं?
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?