Virat Kohli: कोहलीशी पंगा घेणाऱ्या निवड समिती कायमची सुट्टी, चाहत्यांनी सोशल मीडियावर केला जल्लोष

विश्वचषक स्पर्धेत खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना विश्रांती द्यायचा विचार बीसीसीआय करीत आहे.

Virat Kohli: कोहलीशी पंगा घेणाऱ्या निवड समिती कायमची सुट्टी, चाहत्यांनी सोशल मीडियावर केला जल्लोष
virat kohli fanImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Nov 19, 2022 | 12:40 PM

मुंबई : T20 विश्वचषक (T20 World cup 2022) स्पर्धेत टीम इंडियाने (Team India) खराब कामगिरी केल्यापासून निवड समिती अधिक चर्चेत आली आहे. कारण निवड समितीने दोनवेळा T20 विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडिया पाठविली होती. परंतु टीममधील खेळाडूंनी चांगली कामगिरी केली नाही. त्यामुळे बीसीसीआयने (BCCI) निवड समिती बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. काल निवड समिती बरखास्त झाल्यानंतर रोहित शर्माची (Rohit Sharma) सुद्धा सुट्टी होणार असल्याची चर्चा आहे.

काल रात्रीपासून विराट कोहलीचे चाहते सोशल मीडियावर आपला जल्लोष साजरा करीत आहेत. त्याचं कारण असं आहे की, ज्या निवड समितीने विराट कोहलीचं कर्णधारपद हटवलं होतं. त्यांची सुट्टी झाल्यामुळे चाहत्यांनी रात्रीपासून जल्लोष साजरा करायला सुरुवात केली आहे.

विश्वचषक स्पर्धेत खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना विश्रांती द्यायचा विचार बीसीसीआय करीत आहे. टीम इंडियामध्ये मोठा बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे टीम इंडियातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती मिळण्याची शक्यता सोशल मीडियावर व्यक्त करण्यात येत आहे.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.