AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

येथे जोडपी लग्न करतात, मुले जन्माला घालतात, परंतू एका छताखाली रहात नाहीत

या देशात एकमेकांच्या प्रायव्हसीसाठी खूप महत्व दिले जाते. त्यामुळे येथे पती-पत्नी एकमेकांशी प्रेम करतात, एकमेकांचा आदर करतात, मुलांना जन्म देतात पण एका घरात काही रहात नाहीत...

येथे जोडपी लग्न करतात, मुले जन्माला घालतात, परंतू एका छताखाली रहात नाहीत
marriageImage Credit source: socialmedia
| Updated on: Oct 01, 2023 | 5:04 PM
Share

नवी दिल्ली | 1 ऑक्टोबर 2023 : सर्वसाधारणपणे जेव्हा एखाद्या जोडप्याचे लग्न होते, तेव्हा ते एकत्र रहातात. आपल्या येथे मुलगी तिचे घर सोडून लग्नानंतर पतीच्या घरी रहाते. किंवा हे नवदाम्पत्य नव्या घरात शिफ्ट होतं आणि आपला संसार गोडीगुलाबीने सुरु करते. जगात सर्वसाधारण असाच रिवाज आहे. परंतू एका देशात काही नवीनच प्रकार सुरु झाला आहे. तो खूप पॉप्युलर होत आहे. येथे लोक लग्न तर करतात परंतू आपल्या प्रायव्हसीशी कोणताही समझौता करीत नाहीत.

तुम्हाला हे ऐकूण थोडं वेगळे वाटेल, परंतू जपानमध्ये ‘separation marriages’ नावाचे नवीनच कल्चरल खूपच प्रचलित झाले आहे. जपानच्या हिरोमी आणि हिडेकाजूची कहानी अशी आहे. त्यांचे लग्न अनेक वर्षांपूर्वी झाले आहे. त्याचं एक मुल देखील आहे. परंतू पती-पत्नी आजही एका घरात राहात नाहीत. त्यांची दोघांची घर एकमेकांपासून एक तासांच्या अंतरावर आहे. परंतू ते कधी एकत्र राहू इच्छीत नाहीत.

लग्न म्हणजे एकत्र रहाणे नव्हे

सेपरेशन मॅरेज ही संकल्पनाच वेगळी आहे. येथे लग्नानंतर पती-पत्नी आपआपल्या जगात स्वतंत्र आणि मुक्तपणे राहातात. ते एकमेकांवर प्रेम करतात आणि आधारही घेत असतात. मात्र त्यासाठी काही त्याग करीत नाहीत. त्यांना त्यांच्या पद्धतीने जगायचे आहे. या संकल्पनेत त्यांना सिंगल आणि लग्न होण्याचा असा दोन्ही अनुभव मिळतो. हे नातं प्रेम आणि सन्मान यांचे आहे. मग ही जोडपी हे नातं टीकवून ठेवतात. बीबीसीच्या बातमीनूसार या जोडप्यांची लाईफस्टाईल एकमेकांपासून वेगळी असते, परंतू ते एकमेकांवर प्रेम करतात. अशा एकमेकांची प्रायव्हसी डीस्टर्ब न करता ते वेगवेगळ्या छताखाली रहातात.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.