AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या सवयी जर आज सोडल्या नाहीत तर येऊ शकतो हार्ट अटॅक

ही समस्या केवळ वृद्धांनाच नाही तर तरुणांनाही होत आहे. ज्यामुळे लोकांना आपला जीव गमवावा लागतो. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला अनेकदा या समस्येला सामोरे जावे लागू शकते.

या सवयी जर आज सोडल्या नाहीत तर येऊ शकतो हार्ट अटॅक
heart attackImage Credit source: Social Media
| Updated on: Feb 16, 2023 | 4:50 PM
Share

हल्ली हार्ट अटॅकची समस्या खूप वेगाने वाढत आहे. ही समस्या केवळ वृद्धांनाच नाही तर तरुणांनाही होत आहे. ज्यामुळे लोकांना आपला जीव गमवावा लागतो. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला अनेकदा या समस्येला सामोरे जावे लागू शकते. तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याची समस्या कोणत्या कारणांमुळे होऊ शकते?

कोलेस्टेरॉल वाढवणाऱ्या गोष्टी खाणे. कोलेस्टेरॉल हा चिकट पदार्थ आहे जो हृदयासाठी खूप धोकादायक आहे. यामुळे रक्तवाहिन्यांमधील रक्त थांबते. त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढवण्याचे काम करणाऱ्या गोष्टींचे सेवन करू नये. यासाठी आजच आहारातून तळलेले अन्न, रेड मीट, जंक फूड वगळावे.

रक्तातील साखर वाढवणारे पदार्थ. मधुमेहाचा परिणाम केवळ मूत्रपिंडावरच नाही तर मज्जातंतूंवरही होतो. मिठाई कमीत कमी खायला हवी.

व्यायाम न करण्याची सवय. ज्यांना व्यायाम न करण्याची सवय असते ते लवकर लठ्ठपणाचे बळी ठरतात. ज्यामुळे रक्तवाहिन्या काम करायचं थांबतात. असे झाले तर हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.

हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून आजच धूम्रपानाची सवय सोडली पाहिजे. कारण यामुळे हृदय आणि मज्जातंतू दोन्ही कमकुवत होतात. ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)

सुनेत्रा पवार यांच्या शासकीय वाहनप्रकरणी वाद; अनिकेत तटकरेंवर टीका
सुनेत्रा पवार यांच्या शासकीय वाहनप्रकरणी वाद; अनिकेत तटकरेंवर टीका.
विलीनीकरणानंतर पवार राजकारणापासून होणार होते दूर,नेमकं काय घडणार होतं?
विलीनीकरणानंतर पवार राजकारणापासून होणार होते दूर,नेमकं काय घडणार होतं?.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद; महिलेला कपडे फाडत मारहाण
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद; महिलेला कपडे फाडत मारहाण.
राज ठाकरे यांना आम्ही विकासासाठी सोबत घेणार, शिरसाटांचं विधान
राज ठाकरे यांना आम्ही विकासासाठी सोबत घेणार, शिरसाटांचं विधान.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची सुनील तटकरे यांनाही पूर्वकल्पना होती?
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची सुनील तटकरे यांनाही पूर्वकल्पना होती?.
संजय राऊत आणि दादा भुसे यांच्यातील फौजदारी खटला संपला
संजय राऊत आणि दादा भुसे यांच्यातील फौजदारी खटला संपला.
टिपू सुलतानच्या मुद्द्यावर ठाकरे गटाची भूमिका काय? संजय राऊतांनी एका..
टिपू सुलतानच्या मुद्द्यावर ठाकरे गटाची भूमिका काय? संजय राऊतांनी एका...
रोहित पवारांचे VSR कंपनीवर गंभीर आरोप; SR कंपनीला एका बड्या नेत्याचा..
रोहित पवारांचे VSR कंपनीवर गंभीर आरोप; SR कंपनीला एका बड्या नेत्याचा...
बदलापूरमध्ये अंडाशय तस्करीचा धक्कादायक प्रकार उघड; तीन महिलांना अटक
बदलापूरमध्ये अंडाशय तस्करीचा धक्कादायक प्रकार उघड; तीन महिलांना अटक.
चंद्रपूरचा बदला भिवंडीत, काँग्रेसच्या पाठिंब्याने नारायण चौधरी महापौर
चंद्रपूरचा बदला भिवंडीत, काँग्रेसच्या पाठिंब्याने नारायण चौधरी महापौर.