AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Government Scheme : 9वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 5 हजार ते 10 हजार रुपये सरकार देणार, जाणून घ्या संपुर्ण माहिती

या योजने अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के मार्ग आहेत अशा विद्यार्थ्यांना पाच हजार रुपये देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर अकरावी आणि बारावीच्या ज्या विद्यार्थ्यांना 60 टक्के गुण मिळाले आहेत अशा विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत.

Government Scheme : 9वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 5 हजार ते 10 हजार रुपये सरकार देणार, जाणून घ्या संपुर्ण माहिती
Government SchemeImage Credit source: Social Media
| Updated on: Jan 16, 2023 | 3:14 PM
Share

मुंबई : शिक्षणाला गती देण्यासाठी सरकार 9वी ते 12वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना (Student) 5,000 ते 10,000 रुपये देत आहे. शिक्षणाचा प्रचारासाठी राज्य शासनाकडून (Government Scheme) आणि केंद्र शासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. त्याचं अनुशंगाने दिल्ली सरकारनेही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक विशेष योजना आखली आहे. त्या योजनेचं नाव प्रतिभा योजना (Vidyarthi Pratibha Scheme) असं आहे.

दिल्लीतील सरकार या योजने अंतर्गत काही खास विद्यार्थ्यांना मदत करीत आहे. त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांची अर्थिक स्थिती योग्य नाही अशा विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यामध्ये 10वी, 11वी आणि 12वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या योजनेचा विद्यार्थ्यांना अधिक फायदा देखील होणार आहे.

या योजने अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के मार्ग आहेत अशा विद्यार्थ्यांना पाच हजार रुपये देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर अकरावी आणि बारावीच्या ज्या विद्यार्थ्यांना 60 टक्के गुण मिळाले आहेत अशा विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या योजनेचा फायदा फक्त दिल्ली राज्यातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

या योजनेचा फायदा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय, अल्पसंख्याक यांना याचा लाभ मिळेल तर सर्वसाधारण वर्गाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. यासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी गरजेच्या आहेत. मुला-मुलींकडे रहिवासी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक पासबुक तपशील, पासपोर्ट फोटो आणि मोबाईल क्रमांक असावा. edudel.nic.in या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थी अर्ज भरु शकतात.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.