AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mosquito : हे भयताड मलेच कायले चावत असेल भौ..मच्छर एखाद्या व्यक्तीवरच का करतात अटॅक..

Mosquito : काही लोकांनाच मच्छर सतत त्रास देतात, त्यांना चावा घेतात..पण असं का?

Mosquito : हे भयताड मलेच कायले चावत असेल भौ..मच्छर एखाद्या व्यक्तीवरच का करतात अटॅक..
मच्छर एखाद्यालाच का सारखे चावतात?Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Oct 21, 2022 | 6:01 PM
Share

नवी दिल्ली : काही लोकांना वाटतं त्यांना मच्छर (Mosquitoes) जास्त त्रास देतात. तर काही लोकांना मच्छरांचा काहीच त्रास होत नाही. त्यांना मच्छर चावतही (Bite) नाहीत. काही लोक मच्छरांबाबत अति संवेदनशील असतात. ते वारंवार तक्रार करतात की, मच्छर त्यांच्या कानाजवळ गूणगूण करतात. तर इतर जणांना त्याचा काहीच त्रास होत नाही.

यामुळे काही लोकांसाठी डास हे चुंबकासारखे (Mosquito Magnets) आकर्षित करतात. नवीन संशोधनाआधारे या प्रश्नाची उकल करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वैज्ञानिकांनी यामागची कारण शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

वैज्ञानिकांच्या मते, काही व्यक्तींच्या शरिरातून एक प्रकारचा गंध (Unique Smell) बाहेर पडतो, ज्यामुळे डास या व्यक्तीकडे आकर्षित होतात. ते सारखे त्याच्याकडे आकर्षिल्या जातात आणि त्याला चावा घेतात.

यापूर्वी रक्त गोड असेल. रक्तात साखर जास्त असेल. लसण अथवा गोड खाल्यामुळे अथवा महिलांनाच मच्छर जास्त चावतात असे गैरसमज होते. या सर्व समजांना या नव्या संशोधनाने फाट्यावर मारले आहे.

त्यामुळे यापुढे जर सातत डास एखाद्याला चावत असेल तर या संशोधनाचा आधार तुम्हाला सांगता येईल. विशिष्ट गंधामुळे मच्छर व्यक्तीकडे आकर्षित होतो आणि त्याला चावतो, एवढं सोप्प हे उदाहरण आहे.

मनुष्याच्या त्वचेतून फॅटी अॅसिड बाहेर पडते. त्याला एकप्रकारचा गंध असतो. त्यामुळे डास त्या व्यक्तीकडे सारखे आकर्षित होतात. हे नवीन संशोधन सेल जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. त्यामुळे यापूर्वीच्या डास चावण्याची सर्व कारणे बाजूला सारली आहे.

ज्याच्या शरिरातून कार्बोक्सिल अॅसिड जास्त प्रमाणात बाहेर पडते, त्या व्यक्तींकडे डास जास्त आकर्षित होत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. अशा व्यक्ती डासांसाठी चुंबकासारखे काम करतात.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत