AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aadhaar Card : आधार कार्डसंबंधी सरकारने घेतला हा मोठा निर्णय, तयारी ही झाली पूर्ण

Aadhaar Card : आधार कार्ड अपडेटविषयी सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे..

Aadhaar Card : आधार कार्डसंबंधी सरकारने घेतला हा मोठा निर्णय, तयारी ही झाली पूर्ण
आधार कार्ड अपडेट आवश्यकImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Oct 21, 2022 | 9:19 PM
Share

नवी दिल्ली : आधार कार्ड (Aadhaar Card Update) हे सध्या सर्वात महत्वाचे कागदपत्रे झाले आहे. सध्या बँक खाते असू द्या की पहिला गॅस सिलिंडरचे घ्यायचे असू द्या यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. आधार कार्डची आवश्यकता लक्षात घेता, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) एक मोठा निर्णय घेतला आहे.

UIDAI नुसार, सर्व राज्यांना आधार कार्डच्या सेवेचा परीघ वाढविण्याची माहिती देण्यात आली आहे. UIDAI ने सर्व नागरिकांचे आधार कार्ड दर 10 वर्षांनी अद्ययावत (Update) करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दर 10 वर्षांनी नागरिकांना त्यांचे आधार कार्ड अपडेट करावे लागणार आहे.

नागरिकांना बायोमॅट्रिक डाटा अद्ययावत करावा लागणार आहे. त्यासाठी सरकारी यंत्रणांना काम करावे लागणार आहे. त्यांना नागरिकांना याविषयीची माहिती द्यावी लागणार आहे.

प्रशासकिय यंत्रणेला यासाठी लवकरच कामाला लावले जाणार असले तरी नागरिकांवर बायोमॅट्रिक अपडेटसाठी कुठलेही बंधन आणण्यात येणार नाही. ही संपूर्णतः ऐच्छिक बाब असेल. परंतु, योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना आधार कार्ड अपडेट ठेवावे लागेल.

आधार कार्ड अपडेट केल्यामुळे बोगस आधार कार्डला आळा बसेल असा विश्वास UIDAI ला आहे. यासंबंधीची अधिसूचना प्राधिकरणाने काढली आहे. प्रत्येक नागरिक आता दहा वर्षांनी त्याची बायोमॅट्रिक आणि डेमोग्राफिक माहिती अद्ययावत करु शकतो, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

आधार कार्ड सतत अपडेट ठेवणे हे केवायसीसाठी अत्यंत महत्वाचे आहे. तसेच अनेक योजनांसाठी अद्ययावत आधार कार्ड आवश्यक आहे. आधार कार्डमधील माहिती एकदम योग्य असणे आवश्यक आहे.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत