AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादांनी भाजपच्या फाईलवर भाष्य केलं अन् 10 दिवसाने अपघात झाला; राऊतांच्या विधानाने खळबळ

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली निधनानंतर राज्यातील राजकारणात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर तीन दिवसांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सुरू असलेल्या घडामोडींवरून शिवसेना ठाकरे गट खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.

अजितदादांनी भाजपच्या फाईलवर भाष्य केलं अन् 10 दिवसाने अपघात झाला; राऊतांच्या विधानाने खळबळ
| Updated on: Feb 02, 2026 | 11:46 AM
Share

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली निधनानंतर राज्यातील राजकारणात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर तीन दिवसांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सुरू असलेल्या घडामोडींवरून शिवसेना ठाकरे गट खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. अजित पवार नेहमी सांगायचे ‘माझ्याकडे भाजपच्या घोटाळ्याची फाईल आहे’ आणि ती मी उघड करेल… अजित दादांनी 15 जानेवारीला असं सांगितलं होतं. यावरून असं सिद्ध होतं की अजित पवार यांना भाजपमधून बाहेर पडायचं होतं, असं वक्तव्य राऊत यांनी केलं आहे. अजितदादांनी विधान केल्यानंतर 10 दिवसांनी त्यांच्या विमानाचा अपघात झाला हे सगळं रहस्यमय आहे, असं देखील राऊत म्हणाले. लोकांच्या मनात अपघातावर शंका उपस्थित झाल्या आहेत, असं राऊत म्हणाले. त्याचबरोबर माझ्या मनात तर पहिल्या दिवसापासून शंका आहे असं म्हणत राऊतांनी भाजपवर निशाना साधला आहे. अजित पवारांच्या विमानाचा अपघात कि घात यावर प्रश्न निर्माण झाले आहेत, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

... म्हणून हा कट शिजला, अन् ठिणगी पडली! विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
... म्हणून हा कट शिजला, अन् ठिणगी पडली! विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप.
अजितदादांनी भाजपच्या फाईलवर भाष्य केलं अन् 10 दिवसाने अपघात झाला...
अजितदादांनी भाजपच्या फाईलवर भाष्य केलं अन् 10 दिवसाने अपघात झाला....
सुनेत्रा पवार यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळावर पोहोचल्या
सुनेत्रा पवार यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळावर पोहोचल्या.
कालव्याला भगदाड; लाखो लिटर पाणी शेतात, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
कालव्याला भगदाड; लाखो लिटर पाणी शेतात, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान.
त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही; सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही; सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं.
विलीनीकरण ठरलंच नाही! फडणवीसांनी थेट 'तो' दावाच खोडला!
विलीनीकरण ठरलंच नाही! फडणवीसांनी थेट 'तो' दावाच खोडला!.
Union Budget 2026 : केंद्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी काय काय?
Union Budget 2026 : केंद्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी काय काय?.
आधी गोंधळ, नंतर स्पष्टीकरण! पीयूष गोयल यांच्या वक्तव्यानं काय घडलं?
आधी गोंधळ, नंतर स्पष्टीकरण! पीयूष गोयल यांच्या वक्तव्यानं काय घडलं?.
विलीनीकरणच विलीन? दादांचे नेते काय बोलून गेले?
विलीनीकरणच विलीन? दादांचे नेते काय बोलून गेले?.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक; मुख्यमंत्र्यांनी घेतले 5 महत्त्वाचे निर्णय!
राज्य मंत्रिमंडळाची बैठक; मुख्यमंत्र्यांनी घेतले 5 महत्त्वाचे निर्णय!.