
VIDEO : वादळ असो ,पूर असो किंवा असो पाऊस, लगीन तर होणारच, औरंगाबादच्या पठ्ठ्याचा प्रवास बघा
औरंगाबाद, जळगवाला गेल्या दोन दिवसापासून पावसाने झोडपलं. वादळ असो ,पूर असो किंवा असो पाऊस, लगीन तर होणारच, असा चंग एका पठ्ठ्याने बांधल्याचं दिसून आलं. औरंगाबाद जिल्ह्यातील नवरदेवाला लग्नस्थळी पोहोचण्यासाठी वऱ्हाडीसोबत भयानक प्रवास करावा लागला.
औरंगाबाद : औरंगाबाद, जळगवाला गेल्या दोन दिवसापासून पावसाने झोडपलं. वादळ असो ,पूर असो किंवा असो पाऊस, लगीन तर होणारच, असा चंग एका पठ्ठ्याने बांधल्याचं दिसून आलं. औरंगाबाद जिल्ह्यातील नवरदेवाला लग्नस्थळी पोहोचण्यासाठी वऱ्हाडीसोबत भयानक प्रवास करावा लागला. नवरदेवासह वऱ्हाडी पुराच्या पाण्यातून चिखलातून, शेतातून, गाळातून निघाले. नवरदेव अमोल राठोडचे हे अविस्मरणीय लग्न ठरलं. लग्नाला जाण्यासाठी प्रत्येकाचं हाल झालं. पोरांची लग्न राहिलेत आता तरी रस्ता नीट करा अशी मागणी नवरदेवाने शासनाकडे केली.
Published on: Sep 01, 2021 5:05 PM
Related Video
'मैं वापस आऊंगा' कल्ट सिनेमा, पण फाळणीवरील हे ७ चित्रपट पाहीले का?
IND vs IRE: टी20 मालिका गमावल्यानंतर श्रेयस अय्यर वैतागला, म्हणाला...
इंडिया वर्ल्ड कपमधून आऊट, ऑस्ट्रेलिया सलग पाचव्या विजयासह अंतिम फेरीत
दुबळ्या आयर्लंडकडून टीम इंडियाला व्हाईटवॉश, मालिका 2-0 ने गमावली
'ईठा'ला आता विठाबाई नारायणगांवकर यांच्या मुलांचा विरोध, म्हणाले की....
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,