
मोठी बातमी! ‘औरंगबादऐवजी ऐवजी छत्रपती संभाजीनगर नाव वापरणार नाही’ राज्य सरकारची हमी
औरंगाबाद नामांतरासंदर्भात याचिकेवर आज मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडली. यावेळी सुनावणीत औरंगाबादऐवजी छत्रपती संभाजीनगर नाव वापरणार नसल्याची हमी राज्य सरकारने हायकोर्टाला दिली आहे.
मुंबई: औरंगाबाद नामांतरासंदर्भात याचिकेवर आज मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडली. यावेळी सुनावणीत औरंगाबादऐवजी छत्रपती संभाजीनगर नाव वापरणार नसल्याची हमी राज्य सरकारने हायकोर्टाला दिली आहे. या याचिकेवरील अंतिम सुनावणीपर्यंत राज्य सरकार बदललेली नावे वापरणार नाहीत, अशी आशा हायकोर्टाने व्यक्त केली होती. दरम्यान, राज्य सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहराच्या नामांतराचा निर्णय घेतल्यानंतर या निर्णयाविरोधात मुंबई हायकोर्टात नामांतराविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील अंतिम सुनावणी अजून झाली नाही.
Published on: Jun 29, 2023 12:33 PM
Related Video
बुध ग्रहाचे कर्क राशीत संक्रमण, 'या' 5 राशींना होणार सर्वाधिक फायदा
आश्लेषा नक्षत्रातील शुक्राचे संक्रमण, 'या' 4 राशींना येतील अडचणी
सॅमसंग फोनची बॅटरी लवकर संपतेय? उत्तम बॅटरी बॅकअपसाठी बदला या सेटिंग्ज
SBI Vs HDFC Bank: 30 लाखांच्या होम लोनवर कुठे होणार पैशांची बचत?
मंचुरियनमध्ये आढळली पाल, तरुणीची तब्येत बिघडली..
6 खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त.
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीह
कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव...
6 बंडखोर खासदारांविरोधात ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार