
Bhaskar Jadhav : ‘खरंच एकत्र यायचंय की..’, ठाकरे बंधूंच्या युतीवर भास्कर जाधव स्पष्टच बोलले
Bhaskar Jadhav On Thackeray Brothers Unity : राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यावर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्राच्या हिताचं आहे, असं उबाठा गटाचे नेते भास्कर जाधव यांनी म्हंटलं आहे. एकत्र यायचं की नाही, हा राज आणि उद्धव ठाकरेंचा विषय असल्याचं देखील यावेळी ते म्हणाले. राज ठाकरेंना खरच एकत्र यायचं आहे, की उद्धव ठाकरेंची कोंडी करायची आहे, हे अजून स्पष्ट व्हायचं आहे, असं वक्तव्य सुद्धा भास्कर जाधव यांनी केलं आहे.
राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. राज ठाकरेंनी एकत्र येण्याचं भाष्य केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्याला साद घातल्याने या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यावर आता राजकीय नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
Published on: Apr 22, 2025 3:42 PM
Related Video
हे काय घडलं? पवनराजेंच्या हत्येमागे मोठंच कांड; 500 कोटींचे प्लॅट...
WT20 WC 2026: इंग्लंडच्या विजयामुळे वेस्ट इंडिजचं झालं भलं
शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, अन्यथा...राजू शेट्टी आक्रमक!
मोठी बातमी! विलास घुले हत्याप्रकरणात महत्त्वाचा पुरावा हाती
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
हे काय घडलं? पवनराजेंच्या हत्येमागे मोठंच कांड; 500 कोटींचे प्लॅट...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,