महाविकास आघाडी सरकार आतापर्यंतचं सर्वाधिक भ्रष्ट सरकार- अतुल भातखळकर

| Updated on: Mar 22, 2022 | 3:11 PM

शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) विदर्भ दौऱ्यावर आहेत. अश्यात भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेना आणि संजय राऊतांवर टीका केली आहे. “दौरा करून काहीही होणार नाही. विदर्भात भाजपचं वर्चस्व आहे. ते कायम राहील”, असं भातखळकर म्हणालेत. महाविकास आघाडी सरकार आतापर्यंतचं सर्वात भ्रष्ट सरकार आहे, असं अतुल भातखळकर म्हणालेत. तसंच अनिल परब यांनी […]

Follow us on

शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) विदर्भ दौऱ्यावर आहेत. अश्यात भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेना आणि संजय राऊतांवर टीका केली आहे. “दौरा करून काहीही होणार नाही. विदर्भात भाजपचं वर्चस्व आहे. ते कायम राहील”, असं भातखळकर म्हणालेत. महाविकास आघाडी सरकार आतापर्यंतचं सर्वात भ्रष्ट सरकार आहे, असं अतुल भातखळकर म्हणालेत. तसंच अनिल परब यांनी एसटीसाठी काय केलं असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.