शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटर बॉम्बनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाचा जन्म झाला आहे. शिवसेना आणि भाजपा नेते एकमेंकावर टीका करत असून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्राकांत पाटील यांनीही शिवसेनेवर टीका करत शिवसेनेत एकहाती कारभार असल्याचं म्हटलं आहे. तर भाजपमझ्ये सांघिक कारभार असल्याचंही पाटील यांनी सांगितल.