Marathi News Videos 'Have you ever been to Chaityabhoomi? Jitendra Awhad's question to Raj Thackeray

‘कधी चैत्यभूमीवर गेलात का ? – जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना सवाल
देवळात जाताना आम्ही कधी कॅमेरे घेऊन जात नाही अशा टोला देखील त्यांनी लगावला आहे. राज ठाकरेंच्या कालच्या भाषणातील अनेक मुद्द्यांवरती जितेंद्र आव्हाड यांनी टीका सुध्दा केली आहे.
काल झालेल्या औरंगाबादमधील सभेत राज ठाकरेंनी शरद पवारांवरती जोरदार टीका केली. तसेच विवि
मुद्द्यांना घेऊन त्यांना महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले होते. त्याला जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कधी चैत्यभूमीवर गेला आहात का ? त्यांच्या लोकांबद्दल कधी बोलला आहात का ? देवळात जाताना आम्ही कधी कॅमेरे घेऊन जात नाही अशा टोला देखील त्यांनी लगावला आहे. राज ठाकरेंच्या कालच्या भाषणातील अनेक मुद्द्यांवरती जितेंद्र आव्हाड यांनी टीका सुध्दा केली आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
तुकाराम मुंढेंचा मित्र अचानक आला अन् रडू लागला, कारण ऐकून मुंढे पण...
Blinkit च्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदराचा वावर?, viral video ने खळबळ
कर्जदाराच्या मृत्यूनंतर माफ होते कर्ज? सोप्या भाषेत समजून घ्या तो नियम
बायको असो किंवा गर्लफ्रेंड, नाराज झाली असेल तर हे गाणं ऐकवा, क्षणात..
लाथा, बुक्क्या घातल्या, घरात डांबलं, डिलिव्हरी बॉयसोबत भयंकर कृत्य