
महाराष्ट्रातील प्रदूषण आपण दूर ठेवत आहोतः आदित्य ठाकरे
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात होत असलेले प्रदूषण आपण बाहेर ठेवले आहे असं म्हणत भाजपचे नाव न घेता त्यांच्यावर पर्यटन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात होत असलेले प्रदूषण आपण बाहेर ठेवले आहे असं म्हणत भाजपचे नाव न घेता त्यांच्यावर पर्यटन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली. सध्या राज्यातील राजकीय पक्ष पातळी सोडून एकमेकांवर टीका करत आहेत. त्यातून हे सिद्ध होत आहे की, महाराष्ट्रातील राजकीय पातळी जेवढी खाली घसरायची आहे तेवढी घसरण्यासाठी ही माणसं काळजी घेत आहेत असं म्हणून त्यांनी भाजपचे नाव न घेता टीका केली. भाजपवर टीका करत असताना त्या पक्षाचे नाव न घेता उपस्थित असलेल्या नागरिकांना विचारत त्यांनी भाजपवर सडकून टीका केली.
Published on: Feb 18, 2022 9:15 PM
Related Video
सलमानसोबत ब्रेकअपनंतर कशी होती ऐश्वर्याची अवस्था? अभिनेत्रीचा खुलासा
दोन दुर्घटना घडल्या, तिघांचा मृत्यू, पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं...
युक्रेन भारी पडतोय, व्लादिमीर पुतिन यांची पहिल्यांदाच मोठी कबुली
थायलंडमध्ये नोकरीच्या आमिषानं गेले, 'गोल्डन ट्रँगल'च्या जाळ्यात अडकले
बीडच्या विलास घुले खून प्रकरणाला धक्कादायक वळण, थेट पीडितेचे गंभीर..
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,