
Mumbai | भाजपचे अनेक नेते काढणार महाराष्ट्रात ‘जन आशीर्वाद यात्रा’
नारायण राणे, भारती पवार, कपिल पाटील, भागवत कराड या मंत्र्यांसाठी ही जन आशीर्वाद यात्रा असणार आहे. संजय केळकर, अशोक उईके, निरंजवन डावखरे, अतुल सावे तसेच इतर नेत्यांवर ही जबाबदारी टाकण्यात आली आहे.
नवी दिल्ली : येत्या 16 ऑगस्टपासून महाराष्ट्रातील अनेक भागात महाराष्ट्रत केंद्रीय मंत्री आणी राज्यमंत्री यांच्या यात्रेचं नियोजन भाजपतर्फे केले जात आहे. आप आपल्या मतदार संघात न जाता इतर जिल्ह्यात या मंत्र्यांचा दौरा असणार आहे. लोकांशी संवाद साधण्यासोबतच केंद्रातील योजनांची माहितीही ते जनतेला देणार आहेत. नारायण राणे, भारती पवार, कपिल पाटील, भागवत कराड या मंत्र्यांसाठी ही जन आशीर्वाद यात्रा असणार आहे. संजय केळकर, अशोक उईके, निरंजवन डावखरे, अतुल सावे तसेच इतर नेत्यांवर ही जबाबदारी टाकण्यात आली आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
महाराष्ट्र आधी राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
पेट्रोल टेन्शन खल्लास!देशातील पहिली 'सोलर कार' लाँच; पाहा किंमत किती?
ठाकरे गटाचा मोठा निर्णय, त्या नेत्याची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी
लोन घेणाऱ्यांना मोठा दिलासा, RBI च्या नवीन पॉलिसीमुळे मध्यमवर्गीयांना
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
महाराष्ट्र आधी राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला निर्णय
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
रोहिणी खडसे यांनी पकडला भला मोठा साप, Video
देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांसाठी शालेय विद्यार्थिनींनी बनविल्या राख्या
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गटारी अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी
रिमझिम पावसाने सातपुडा नटला, हिरवाई आणि धुक्याच्या चादरीने निसर्गसौंदर्य खुलले
मावळच्या धनगरवाड्यात आजारी वृद्धाला झोळीतून डोंगर उतरवण्याची वेळ!