Video | लस न घेतलेल्यांना मुंबईत लोकलने प्रवास नाहीच, राज्य सरकारचा आदेश
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 40 हजारच्या पुढे गेली आहे. मात्र मुंबईत सध्या समाधानकारक असं चित्र आहे. मुंबईत रुग्णसंख्या घटू लागली आहे. मात्र संसर्ग कमी होत असल्यामुळे मुंबईकरांनी कोरोना नियम पाळण्यात हयगय करु नये, असे आवाहन केले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तसे आवाहन अनेकदा केले आहे.
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 40 हजारच्या पुढे गेली आहे. मात्र मुंबईत सध्या समाधानकारक असं चित्र आहे. मुंबईत रुग्णसंख्या घटू लागली आहे. मात्र संसर्ग कमी होत असल्यामुळे मुंबईकरांनी कोरोना नियम पाळण्यात हयगय करु नये, असे आवाहन केले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तसे आवाहन अनेकदा केले आहे. दरम्यान, रुग्णसंख्या कमी झालेली असली तर लसीचे दोन्ही डोस घेतल्याशिवाय लोकलने प्रवास करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. दोन्ही डोस घेतले असतील तर मुंबईत लोकलने प्रवास करता येणार आहे, तसा आदेश राज्य सरकारने दिलाय.
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

