
“उद्धव ठाकरेंच्या भाषणाला दर्जा नाही, बोलायला लागले की लोक निघून जातात”
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. पाहा...
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर त्यांनी काही प्रश्न उपस्थित केलेत. ठाकरेंच्या भाषणात वैचारिक पातळी नव्हती, अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरेंच्या भाषणता दम नाही. ते बोलायला उभं राहतात आणि लोक सभा सोडून निघून जातात, असं राणे म्हणालेत.
Published on: Oct 07, 2022 4:14 PM
Related Video
'ओमराजे का पळून गेले...', संजय राऊत यांनी भरसभेत सांगितले मोठे कारण
टीम इंडियाकडे शेवटची संधी, महिला ब्रिगेडसमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
WT20 WC 2026: इंग्लंडच्या विजयामुळे वेस्ट इंडिजचं झालं भलं
शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, अन्यथा...राजू शेट्टी आक्रमक!
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,