
“उद्धव ठाकरेंच्या भाषणाला दर्जा नाही, बोलायला लागले की लोक निघून जातात”
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. पाहा...
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर त्यांनी काही प्रश्न उपस्थित केलेत. ठाकरेंच्या भाषणात वैचारिक पातळी नव्हती, अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरेंच्या भाषणता दम नाही. ते बोलायला उभं राहतात आणि लोक सभा सोडून निघून जातात, असं राणे म्हणालेत.
Published on: Oct 07, 2022 04:14 PM
Related Video
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?
मुकुल चौधरीपासून सावध राहा..! अर्जुनने सामन्यापूर्वीच केलं होतं अलर्ट
अश्लील गाण्यानंतर नोरा फतेहीचं नवीन गाणं रिलीज, भर रस्त्यात मुलींसोबत.
GK: कोणती बॅट वापरतो वैभव सूर्यवंशी? किती आहे वजन?
होर्मुझमध्ये वेगवान हालचाली, भारताचे टेन्शन वाढले, नौदलाच्या ग्रीन....
पिंपरी-चिंचवडकरांचे आरोग्य धोक्यात, थेट पिण्याच्या पाण्यात आढळल्या अळ्या
गॅस टंचाईमुळे नंदुरबारच्या गणेश मूर्तिकारांवर संकट
गडचिरोलीत भर उन्हात बस पडली बंद; प्रवाशांचे अडीच तास हाल
परळीत उन्हाची तीव्रता वाढली, एप्रिल महिन्यात लघु प्रकल्प, पाझर तलाव पडले कोरडे
नागपूर - गॅस गोदामात ग्राहकांचा राडा, सिलिंडर डिलिव्हरी मेसेजमुळे संताप