
Nawab Malik on Demonetization | मोदींच्या निर्णयामुळे देशाची आर्थिक परिस्थिती ढासळली : नवाब मलिक
नोटाबंदीला पाच वर्षपूर्ण झाली आहेत. त्यावरून ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. मोदींच्या निर्णयामुळे देशाची आर्थिक परिस्थिती ढासळली, अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.
नोटाबंदीला पाच वर्षपूर्ण झाली आहेत. त्यावरून ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. मोदींच्या निर्णयामुळे देशाची आर्थिक परिस्थिती ढासळली. सगळं काही सुरळीत होईल, मला काही महिने द्या, जर नोटबंदीचा निर्णय यशस्वी झाला नाही तर म्हणेन ती शिक्षा स्वीकारेन असं मोदी म्हणाले होते. मग आता मला मोदींना विचाराचंय, की शिक्षा कोणती आणि कुठे द्यायची ते सांगा, असं मलिक म्हणाले.
Related Video
परिस्थिती ओळखा शहाणपणाने वागा; चाणक्य काय म्हणतात?
लोकप्रिय सेलिब्रिटींनी दत्तक घेतलेल्या लेकी आज उच्च शिखरावर
ETPL: दिग्गज खेळाडूने टिम विकत घेतली आणि कर्णधारपदही ठेवलं
मान्सूनचा तडाखा! मुंबईसह कोकणाला झोडपलं; रस्ते खचले, प्रचंड नुकसान
तुम्ही ऑफिसच्या डेस्कवर कॅलेंडर ठेवता का? जाणून घ्या काय होतात परिणाम?
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना