मी निवडून आले तर गरिबी हटवणार असा नारा माजी पंतप्रधान इंदिरा गांधीं(India Gandhi)नी दिला होता, मात्र गरिबी हटली नाही. ही गरिबी नरेंद्र मोदीं(Narendra Modi)मुळे हटणार, असं वक्तव्य रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केलंय. या देशातल्या जनतेनं ठरवलं, की देशाचा पंतप्रधान गरीबच झाला पाहिजे. म्हणून त्यांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधान केलं, असंही ते म्हणाले.