मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक आव्हान दिलंय. मुंबईतील मराठी माणसाचा आकडा सामना (Saamana) दैनिकातून जाहीर करा, असं त्यांनी काल मराठवाड्यातील सभेत म्हटलं होतं. यावर शिवसेना (Shivsena) नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया देत टीका केलाय.