
Delhi | खासदार निलंबनाविरोधात दिल्लीत बैठक; सरकारच्या बैठकीवर विरोधकांसह शिवसेनाचा बहिष्कार
सरकारने बोलवलेल्या बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. सरकारकडून पाच पक्षांच्या खासदारांना निमंत्रण देण्यात आलं होतं. संजय राऊत यांच्यासह विरोधी खासदारांनी बहिष्कार घातला आहे.
सरकारने बोलवलेल्या बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. सरकारकडून पाच पक्षांच्या खासदारांना निमंत्रण देण्यात आलं होतं. संजय राऊत यांच्यासह विरोधी खासदारांनी बहिष्कार घातला आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी बैठक बोलावली होती. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह ,प्रल्हाद जोशी, पियुष गोयल यांच्या उपस्थितीत बैठक सुरु होती. 12 निलंबित खासदारांच्या बाबतही बैठकीत चर्चा होणार होती. शेतकरी प्रश्नांवर राज्यसभेत विरोधी पक्षांचे खासदार आक्रमक झाले होते. शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी आणि अनिल देसाई यांचं निलंबन करण्यात आलं आहे.
Published on: Dec 20, 2021 12:31 PM
यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा
Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले
आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप
Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट
मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर
Related Video
दोन म्युच्युअल फंडची तुलना करण्यासाठी वापरा 'हे' तांत्रिक पॅरामीटर्स
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; ठाकरेंचा इशारा
आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; हेमंत ढोमेचा संताप
घरी अगदी सोप्या पद्धतीने असा बनवा राजस्थानचा प्रसिद्ध घेवर
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
चंद्रपूर जिल्ह्यात 'टस्कर' हत्ती परतला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अवघ्या तिसऱ्या वर्षी राजवर्धिनी चव्हाणचा सह्याद्री गड-कोट सर करण्याचा अद्वितीय संकल्प पूर्ण
इगतपुरीत विद्यार्थ्यांचा एल्गार!
पवना धरणाच्या परिसरात दमदार पावसाची हजेरी
दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीमार, अमरावतीत विद्यार्थी आणि पालकांनी काढला निषेध मोर्चा...