
औरंगाबादेत शिक्षकांचा मोर्चा, आमदार प्रशांत बंब म्हणतात, शिस्तभंगाची कारवाई व्हावी
बंब म्हणाले, चुकीच्या गोष्टीला पुष्टी कशी केली जाऊ शकते. चुकीच्या गोष्टीला समर्थन दिल्यास आपल्या पिढ्या बर्बाद होतील. म्हणून बेकादेशीर मोर्च्यात सहभागी झालेल्या शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे.
आमदार प्रशांत बंब यांच्याविरोधात शिक्षकांनी औरंगाबादेत मोर्चा काढला. हजारो शिक्षक प्रशांत बंब यांच्या विरोधात मैदानात उतरलेले दिसले. हा मोर्चा बेकायदेशीर असल्याचा आरोप प्रशांत बंब यांनी केला. या मोर्चात सहभागी झालेल्यांवर शिस्तभंगाची कारवाई व्हावी, अशी मागणी आमदार बंब यांनी केली. बंब म्हणाले, चुकीच्या गोष्टीला पुष्टी कशी केली जाऊ शकते. चुकीच्या गोष्टीला समर्थन दिल्यास आपल्या पिढ्या बर्बाद होतील. म्हणून बेकादेशीर मोर्च्यात सहभागी झालेल्या शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे.
Published on: Sep 11, 2022 7:17 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
आधार कार्डवर विना तारण 90,000 रुपयांचं कर्ज, तुम्ही फायदा घेतला का?
गेल्या पाच वर्षात राज्यात तब्बल ३६,२११ खासगी कंपन्या बंद - शरद पवार
Asia cup 2026: वुमन्स टी20 आशिया कपसाठी श्रीलंकन संघाची घोषणा
टाटा ग्रुपचा खरा मालक कोण ? कोठे खर्च होतो कमाईचा पैसा ?
सुखविंदरसिंग यांच्यावरील हल्ला प्रकरणाचं पुणे कनेक्शन समोर!
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
पाणी द्या ,पाणी द्या म्हणत शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षाचे साडी नेसून अनोखे आंदोलन
विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून साकारला 'हर घर तिरंगा' शब्द
अतिपावसाचा मोठा फटका; लिंबू बागांवर ‘कँकर’ रोगाचा प्रादुर्भाव
धुळ्यात शेतकरी संकटात, पपई पिकावर रोगाचा प्रादुर्भाव
रस्ते- पूल नसल्याने गंभीर आजारी महिलेला बांबूच्या झोळीतून रुग्णालयात नेलं