मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर टीका केली आहे. वेदांता (Vedant Project) फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला. तरुणांना हक्काचा रोजगार गमावला, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे. वेदांता रिसोर्सचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी यासंदर्भात ट्विट केलं. यावर आदित्य ठाकरेंनीही (Aditya Thackeray) टीका केलीय.