
Utpal Jain policy bazar
Car Insurance : कार इन्शुरन्स का महत्त्वाचा आहे?
विमा हा फक्त खर्च नसतो, तर तो तुमचा सुरक्षा कवच आहे. असाच एक विमा - कार विमा… तो विकत घेणे का महत्त्वाचे आहे?
कार इन्शुरन्स तुम्हाला अपघातवेळी आर्थिक सुरक्षा कवच देते, कार इन्शुरन्स (Car Insurance) का घ्यावा? त्याचं महत्व काय? जाणून घेऊया ‘इन्शुरन्स की बात पॉलिसी बाजार के साथ’ मध्ये
विमा हा फक्त खर्च नसतो, तर तो तुमचा सुरक्षा कवच आहे. असाच एक विमा – कार विमा… तो विकत घेणे का महत्त्वाचे आहे, एखादा अपघातच्यावेळी विम्याची आपल्याला आर्थिक मदत कशी होते. तसेच कमी प्रीमियमसह आपण भविष्यात मोठा खर्च टाळू शकतो. पण, खरेदी करण्यापूर्वी आयडीव्हीबाबत कशाची चौकशी केली पाहिजे ऑड ऑनचा काय गोंधळ आहे, या सर्व गोष्टींबद्दल जाणून घ्या इन्शुरन्स की बात पॉलिसी बाज़ार के साथ मध्ये
Related Video
IND vs IRE: भारतावर मालिका 2-0 ने गमवण्याची वेळ, 8 षटक झाली आणि..
LPG e-KYC पासून ते ITR पर्यंत पुढच्या दोन दिवसांमध्ये हे नियम बदलणार
हरमनप्रीत कौरची फायर खेळी, ऑस्ट्रेलियासमोर 171 रन्सचं टार्गेट
चार राशींच्या घरात पैसाच पैसा, 29 जूनला नशीब फळफळणार; राशीभविष्य काय?
करोडोचे आमिष, पण फुटले नाहीत, राजाभाऊ वाजेंनी शब्दच दिला म्हणाले....
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,