AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ई-नाम प्लॉटफॉर्मला 1 हजार बाजार समित्या जोडणार, 1.73 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी , नरेंद्र तोमर यांची माहिती

केंद्र सरकार 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारच्या प्रयत्नाचा भाग म्हणून कृषी मंत्रालय आणखी बाजार समित्या ई-नामशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत.

ई-नाम प्लॉटफॉर्मला 1 हजार बाजार समित्या जोडणार, 1.73 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी , नरेंद्र तोमर यांची माहिती
प्रतिकात्मक फोटो
| Edited By: | Updated on: Jul 14, 2021 | 12:16 PM
Share

नवी दिल्ली: केंद्र सरकार 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारच्या प्रयत्नाचा भाग म्हणून कृषी मंत्रालय आणखी बाजार समित्या ई-नामशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. नरेंद्र सिंह तोमर यांनी दिलेल्या माहितीनुसर पुढील काळात ई-नामवरील बाजार समित्यांची संख्या 2000 हजारापर्यंत पोहोचेल. तर,उप बाजारसमित्यांची शंख्या 4 हजारांपर्यंत पोहोचू शकते. ई-नाम पोर्टलवर देशातील जवळपास 1.73 कोटी शेतकरी, व्यापारी आणि एफपीओ यांनी नोंदणी करुन व्यापार करत असल्याचं सांगितलं आहे.

कृषी मंत्राल्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ई-नाम हे एक इलेक्ट्रॉनिक कृषी पोर्टल आहे. संपूर्ण देशरात उत्पादित झालेल्या मालाची विक्री कऱणे, बाजार समित्यांचं नेटवर्क उभारण्याचं काम ई-नामकडून केलं जातं. तर ई-नाम पोर्टलची सुरुवात 14 एप्रिल 2016 रोजी झाली होती. ई-नाम पोर्टलमुळे शेतकरी त्यांचा माल देशात कुठही कोणत्चीह बाजार समितीत विकू शकतात.

शेतकऱ्यांसाठी फायदेशीर प्लॅटफॉर्म

ई-नाम पोर्टलवर शेतकरी इटंरनेटच्या माध्यमातून जोडले जाऊ शकतात. देशातील संपूर्ण बाजासमित्या एका मार्केटमध्ये परार्तित करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या वतीनं ई-नाम पोर्टलचा फायदा शेतकऱ्यांसह ग्राहकांना देखील होईल, असं सांगण्यात आलं आहे. शेतकरी आणि व्यापारी यांचंही या पोर्टलमुळं नुकसान होणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

केंद्रीय कृषी अर्शशास्त्रज्ज्ञ देविंदर शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार ई-नाम पोर्टवर शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दरानं विकावा लागत आहे. त्यामुळे ज्या उद्देशानं ई-नाम सुरु करण्यात आलं तो उद्देश पूर्ण होत नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

ई-नाम ची परिस्थिती काय?

21 राज्यातील शेतकरी आणि बाजर समित्यांचा सहभाग 1,70,66,724 नोंदणीकृत शेतकरी 69,548 व्यापारी. 92,079 कमिशन एजंट. 1,856 फार्मर प्रोड्यूसर ऑर्गेनाइजेशन

इतर बातम्या

Monsoon Update :चार दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, IMD चा नेमका अंदाज काय?

राज्यात खरिपाच्या 70 टक्के पेरण्या पूर्ण, दमदार मान्सूनची प्रतीक्षा, दादाजी भुसे यांची माहिती

Agriculture Minister Narendra Tomar said 1000 more mandi will connect soon to e naam farmers know everything agri schemes

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.